नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बाबुराव कळसे यांच्या मातोश्री तर बजरंग दलाचे पदाधिकारी अमित कळसे, कवयित्री सुवर्णा कळसे यांच्या त्या आजी होत. रत्नाबाई कळसे या अन्नपूर्णामाता म्हणून नजिकच्या वर्तुळात परिचित होत्या.
More Related Articles
दहशत मिरवणुकीतून नाही, व्यक्तिमत्त्वातून !
नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड पोलिसांनी आरोपींना पकडून रस्त्यावर फिरवल्याचा व्हिडिओ प्रसिद्धीसाठी पुढे आला आणि समाजाला जणू एक…
समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 16 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिन
नांदेड – समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 16 फेब्रुवारी 2026 रोजी महिला लोकशाही दिन आयोजित…
आँचलने सक्षमच्या मृत्यूनंतर दाखवलेली हिम्मत महत्वपुर्ण-अंजलीताई आंबेडकर
नांदेड(प्रतिनिधी)-सक्षम ताटेची प्रेमीका आँचल उच्च शिक्षण घेवू इच्छीत आहे आणि ते शिक्षण तिला वंचित बहुजन…
