नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बाबुराव कळसे यांच्या मातोश्री तर बजरंग दलाचे पदाधिकारी अमित कळसे, कवयित्री सुवर्णा कळसे यांच्या त्या आजी होत. रत्नाबाई कळसे या अन्नपूर्णामाता म्हणून नजिकच्या वर्तुळात परिचित होत्या.
More Related Articles
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना
नांदेड–प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 02 जुलै 2025 रोजी दुपारी 12:31 वाजता दिलेल्या सूचनेनुसार…
नांदेडमध्ये एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधींचा अपहार; ४२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नांदेड (प्रतिनिधी)- येथील एसटी को-ऑपरेटिव्ह बँक शाखेत बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने कोट्यवधी रुपयांचा अपहार…
पोलीस अधिकाऱ्याच्या जचाला कंटाळून पोलीस पाटलाची आत्महत्या
हदगाव(प्रतिनिधी)-तालुक्यातील पेवा येथील पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक बडीकर यांच्या…
