Category: लेख

युद्ध तिथे, महागाई इथे।

जागतिक संघर्ष भारतीय स्वयंपाकघरापर्यंत पोहोचणाऱ्या महागाईची अदृश्य साखळी आहे. उत्पन्न तेच राहते, पगार बदलत नाही, महिन्यातले दिवसही तेच असतात. तरी महिनाअखेरीस पैसे कमी का पडतात? पेट्रोल महागले. मग वाहतूक महागली.…

बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचा अन्वयार्थ- भाग तीन

माझा नवा जन्म झाला आहे असे मी मानतो. हिंदू धर्मात पुनर्जन्म म्हणजे मेल्यानंतर दुसऱ्या योनीत जन्म घेणे. पण बाबासाहेब इथे पुनर्जन्माचा अर्थच बदलून टाकतात.ते म्हणतात, माझा पुनर्जन्म मेल्यानंतर नाही, तर…

बाबासाहेबांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचा अन्वयार्थ- भाग दोन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या ११ प्रतिज्ञांचा अन्वयार्थ आपण भाग एक मध्ये समजून घेतला आहे. दुसऱ्या भागात आपण बाकी ११ प्रतिज्ञांचा मतितार्थ समजून घेणार आहोत. बारावी प्रतिज्ञा आहे मी…

बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचा अन्वयार्थ : भाग एक

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे धम्मदीक्षा घेतांना आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा दिल्या. त्या शपथा नाहीत, तर एका नव्या जीवनदृष्टीचा स्वीकार आहे. गद्दार बौद्धांचा नवा जन्म…

कभी खुद को “बेचारा” मत समझना…

बेचारा वह नहीं होता, जिसके जीवन में परेशानियाँ हैं… बेचारा वह होता है, जो परेशानियों के सामने अपनी हिम्मत हारकर खुद को असहाय मान लेता है।जिंदगी में हर किसी के…

२१ लाखांपेक्षा अधिक मतदारांचा शोध…

विशेष सखोल मतदार पडताळणी अर्थात एस. आय. आर. मोहिमेअंतर्गत मतदार याद्यांची पडताळणी करताना मराठवाड्यात एक धक्कादायक बाब समोर आली . नाव नोंदणी करण्यासाठी दिलेली अंतिम मुदत १७ ऑगस्ट रोजी संपली.…

“वय झालं म्हणून काय झालं…!”

वयाची साठी ओलांडली की माणूस ज्येष्ठ नागरिक होतो, असं सरकारी कागदपत्र सांगतं. पण घरातल्या मंडळींच्या मते तो ज्येष्ठ नागरिक होण्यापूर्वीच ‘सल्लागार’ झालेला असतो. सत्तरच्या पुढे गेला की त्याला सल्लागार मंडळाचा…

जलदूत बनून पाण्यासाठी चालूया; जलसमृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र येऊया…

महाराष्ट्र समृद्ध, हिरवागार आणि जलसमृद्ध व्हावा, यासाठी जलसंधारण ही केवळ शासनाचीच जबाबदारी न राहता ती लोकचळवळ होणे आवश्यक आहे. याच व्यापक उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने २१ ऑगस्ट रोजी…

जलसंधारणातून घडवूया बारमाही हिरवा महाराष्ट्र

पाऊस पडतो तेव्हा आपण आनंदतो; पण तोच पाऊस वाहून जातो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आकाशातून पडणारा प्रत्येक थेंब जमिनीवर थांबविणे, तो जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर…

error: Content is protected !!