नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बाबुराव कळसे यांच्या मातोश्री तर बजरंग दलाचे पदाधिकारी अमित कळसे, कवयित्री सुवर्णा कळसे यांच्या त्या आजी होत. रत्नाबाई कळसे या अन्नपूर्णामाता म्हणून नजिकच्या वर्तुळात परिचित होत्या.
More Related Articles
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या बनावट शासन निर्णय व त्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये- सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे
नांदेड– मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 5 वर्ष इतका करण्यात आला असल्याबाबत…
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या महानगराध्यक्षपदी रमेश देवडे यांची निवड
नांदेड- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नांदेड महानगराध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रमेश देवडे यांची निवड करण्यात…
भाग्यनगर पोलीसांनी 18 लाख 20 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या 26 दुचाकी जप्त केल्या
नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी एका गुन्ह्याचा तपास करतांना पाच चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 18 लाख 20 हजार रुपये…
