नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बाबुराव कळसे यांच्या मातोश्री तर बजरंग दलाचे पदाधिकारी अमित कळसे, कवयित्री सुवर्णा कळसे यांच्या त्या आजी होत. रत्नाबाई कळसे या अन्नपूर्णामाता म्हणून नजिकच्या वर्तुळात परिचित होत्या.
More Related Articles
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 2 हजार 699 प्रकरणे समोचाराने निकाली
नांदेड :- लोकअदालत ही एक संधी असून आपले प्रकरण तडजोडीने मिटवून घेण्याचा मनामध्ये संकल्प करुन…
तीन दिवसात दोन एटीएम फोडण्याचे प्रयत्न
नांदेड(प्रतिनिधी)-रविवार ते मंगळवार या तिन दिवसांमध्ये दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. याबद्दल काय…
अर्धापूर पोलीसांनी 4 बैल पकडले
अर्धापूर(प्रतिनिधी)-विना परवाना वाहतुक करणाऱ्या बैलांसह टेम्पो अर्धापूर पोलीसांच्या ताब्यात. शहरातील शंकरराव चव्हाण महाविद्यालय परिसरात रात्री…
