नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बाबुराव कळसे यांच्या मातोश्री तर बजरंग दलाचे पदाधिकारी अमित कळसे, कवयित्री सुवर्णा कळसे यांच्या त्या आजी होत. रत्नाबाई कळसे या अन्नपूर्णामाता म्हणून नजिकच्या वर्तुळात परिचित होत्या.
More Related Articles
वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने खा.गोपछडे आणि खा.काळगे यांचा 8 सप्टेंबर रोजी सत्कार
नांदेड(प्रतिनिधी)-नवनिर्वाचित लोकसभा सदस्य आणि राज्यसभा सदस्य असणाऱ्या खासदारांचा नागरी सत्काराचे आयोजन वीरशैव लिंगायत समाजाच्यावतीने दि.8…
विमानतळ पोलीसांनी पंढरपूरमधून शोधून आणल्या दोन अल्पवयीन बालिका
नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी 24 तासात दोन अल्पवयीन बालिकांचा शोध घेवून त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करण्याची उत्कृष्ट कामगिरी…
नांदेड बस स्थानकात १ लाख ५८ हजारांची चोरी;नायगावच्या डिक्कीतून ५० हजारांची चोरी
नांदेड, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढत असून १५ एप्रिल २०२६ रोजी वजीराबाद व नायगाव…
