नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बाबुराव कळसे यांच्या मातोश्री तर बजरंग दलाचे पदाधिकारी अमित कळसे, कवयित्री सुवर्णा कळसे यांच्या त्या आजी होत. रत्नाबाई कळसे या अन्नपूर्णामाता म्हणून नजिकच्या वर्तुळात परिचित होत्या.
More Related Articles
गुरूजीच्या आशिर्वादाने राजाचा भिकारचोटपणा सुरूच…
नांदेड(प्रतिनिधी)-एका स्टिंग ऑपरेशनमध्ये 500 रुपये राजू गिरीला द्यावे लागतात. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चॅनेलने त्याला…
नांदेड येथील तीन शाळांमधील गैरकृत्य तपासणीसाठी समितीची स्थापना
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या निवास व शिक्षणासाठी असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा शासन नियमाप्रमाणे चालत नसल्यामुळे…
नांदेड विभागात ‘रेल सेवा पुरस्कार 2025’ वितरण सोहळा संपन्न
नांदेड (प्रतिनिधी)- दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागामध्ये उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी ‘रेल सेवा…
