नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बाबुराव कळसे यांच्या मातोश्री तर बजरंग दलाचे पदाधिकारी अमित कळसे, कवयित्री सुवर्णा कळसे यांच्या त्या आजी होत. रत्नाबाई कळसे या अन्नपूर्णामाता म्हणून नजिकच्या वर्तुळात परिचित होत्या.
More Related Articles
विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
नांदेड – इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, विष्णुपुरी, नांदेड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे महादेव…
विविध परिवर्तनवादी सामाजिक संस्था नांदेड तर्फे दिवंगत बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
नांदेड – सत्यशोधक समाज प्रतिष्ठान, युवा प्रबोधन मंच, अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद, रिपब्लिकन हक्क परिषद,…
सक्षम ताटे प्रकरण : ‘जातीयवाद संपला’ म्हणणाऱ्यांना चपराक; न्यायालयाने चार आरोपींची कोठडी वाढवली
नांदेड (प्रतिनिधी)- “भारतात जातीयवाद संपला” असे म्हणणाऱ्यांनी नांदेडमधील मिलिंद नगर भागात 27 नोव्हेंबर रोजी घडलेल्या सक्षम…
