नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी सन 2025 च्या ‘जीवन रक्षा पदक पुरस्कारांची घोषणा केली. महाराष्ट्रातील श्रीमती रूपाली प्रतापराव कदम यांना अतुलनीय धैर्यासाठी ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाला आहे. देशभरातील एकूण 30 व्यक्तींना यावर्षी जीवन रक्षा पदक जाहीर झाले आहेत. यामध्ये 6 ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक’ (मरणोत्तर), 6 ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ आणि 18 व्यक्तींना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहेत.
More Related Articles
बनावट पदव्यांचे संकट आणि भारताची जागतिक प्रतिमा: एक विश्लेषण
भारताच्या पंतप्रधानाची पदवी बोगस तर भारतीय नागरिक सुद्धा असा बोगस कारभार करतीलच ना सध्या भारताच्या…
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील साठाहून अधिक उमेदवार यशस्वी
नवी दिल्ली- केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा -2025 मध्ये देशातील एकूण 958…
सरकारी कंपन्यांना वाचवणारी LIC आता रसातळाकडे जाण्याच्या मार्गावर
देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती सध्या अत्यंत नाजूक व जर्जर झाली असून, भारतीय रिझर्व्ह बँकेला (RBI) मे…
