नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा वीरेंद्र असा परिवार आहे.
More Related Articles
प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा-अभिजित राऊत
नांदेड(प्रतिनिधी)-प्रत्यकाने अवयवदानाचा संकल्प केला तर अनेक जणांना मृत्यूनंतर त्या अवयवांचा उपयोग होतो आणि अनेकांना नवीन…
परेड सराव करणाऱ्या पोलीस अंमलदारावर माकडाचा हल्ला
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयातर्फे सुरू असलेल्या वार्षिक तपासणी अहवालातील कवायतीसाठी (परेड) करतांना आज सकाळी एका पोलीस…
पोलीस अंमलदाराच्या गैरहजेरीत सहाय्यक पोलीस निरिक्षकाला कक्षा बाहेर जाण्याची हिम्मत होत नाही
नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात झालेल्या पोलीस सत्तांतरानंतर अनेक नवीन नवीन प्रसंग पाहायला मिळत आहेत. त्यात काही…
