नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा वीरेंद्र असा परिवार आहे.
More Related Articles
उत्तर प्रदेशमध्ये दरोडा टाकणारे नांदेडमधील तिन गुन्हेगार घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस नांदेडमध्ये
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात खून, दरोडा या गुन्ह्यांमध्ये तुरूंगात अससलेल्या तिन आरोपींना उत्तर प्रदेशमध्ये घेवून जाण्यासाठी उत्तर…
नांदेड जिल्ह्यासाठी दोन दिवसांचा यलो अलर्ट; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
नांदेड(प्रतिनिधी)- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी २२ व २३ जून २०२६…
नांदेड महानगरपालिका निवडणूक : प्रशासन सज्ज, पोलिंग पार्टी रवाना; *शहरातील एकुण ६०० मतदान केंद्रांवर नागरिक मतदानाचा हक्क बजावणार
नांदेड:- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रांवर जाण्यासाठी पोलिंग पार्टी…
