नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा वीरेंद्र असा परिवार आहे.
More Related Articles
नांदेडचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. प्रकाश टोम्पे यांचे दुःखद निधन
नांदेड (प्रतिनिधी) -शहरातील ज्येष्ठ विधीज्ञ, माजी अध्यक्ष अभिवक्ता संघ नांदेड तथा कायदे क्षेत्रातील अभ्यासू आणि…
मतदानाच्या दिवशी वंचितच्या उमेदवाराचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पोलींग एजंटला मतदान केंद्रात प्रवेश दिला नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर…
आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल नांदेड जिल्हा आरोग्य विभागास चार पुरस्काराने सन्मानित
नांदेड – 7 एप्रिल ” जागतिक आरोग्य दिन ” निमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र…
