नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा वीरेंद्र असा परिवार आहे.
More Related Articles
आरपीएफ व जीआरपीची संयुक्त कारवाई – चोरीस गेलेले लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त
नांदेड (प्रतिनिधी)- रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत आरपीएफ नांदेड व…
पूराचे पाणी ओसरेपर्यंत पुलावरुन अथवा नदीच्या पाण्यातून वाहतूक करू नये-तहसीलदार वारकड
नांदेड:- नांदेड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आसना नदीला मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे.…
सण, उत्सवात ध्वनिक्षेपक वापराची सूट
नांदेड – आगामी सण, उत्स,वात ध्व्नी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियमान्वये ध्वननीक्षेपक व ध्वानिवर्धक इत्यादी…
