भारतीय सैन्यात 8 हजार 400 अधिकारी आणि 92 हजार 400 सैनिक कमी आहेत

सरकार अटल बिहारी वाजपेयीचे असेल, सरकार डॉ.मनमोहनसिंघ यांचे असेल, सरकार नरेंद्र मोदी यांचे असेल चुका…

संत श्री अभिमुक्तेश्र्वरानंदजी म्हणतात कुठे आहे चौकीदार?

आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना नेहमी सांगायचे की, अतिरेक्यांचा प्रवेश रोखणे कोणाच्या हातात…

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचे खरे टार्गेट अमरनाथ यात्रा होती

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचे मुख्य टार्गेट पहलगामच होते. परंतू जुलैमध्ये सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्यावेळी परंतू…

धर्म विचारला असे पोस्टर लावण्यापेक्षा कश्मिरला जाण्याची तयारी करा आणि घुसा अतिरेक्यांच्या अड्‌ड्यात

पहलगाममध्ये अतिरेक्यांनी 28 पर्यटकांची हत्या केल्यानंतर त्या हत्तेतील एका खऱ्या चित्राचे कार्टून तयार करून धर्म…

पहलगाम अतिरेकी हल्याचे कार्टून तयार करून भारतीय जनता पार्टी धर्म आणि जातीचे राजकारण करत आहे

भारतात सध्या सुरू असलेल्या राजकीय, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये भारताला अत्यंत मोठा धोका पाकिस्तानी अतिरेक्यांनी दिला आहे.…

2 लाख बोहरा मुस्लिम आमच्यासोबत आहेत हे दाखवून आम्ही वफ्फ कायदा बरोबर तयार केल हे दाखविण्याचा नवीन प्रयत्न

वफ्फ कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला गोचीत आणल्यानंतर खुद्द उपराष्ट्रपती जे कोणतेही राजकीय पक्षाचे नसतात आणि…

भारताच्या लाचखोरीची आणि भ्रष्टाचाराची प्रशंसा जगात सुरू झाली आहे

आम्ही खाऊ देणार नाही आणि आम्ही खाणार नाही या घोषणेसह 2014 मध्ये सुरू झालेला भारतीय…

न्यायपालिकेवर अर्नगल आरोप करणाऱ्यांनी स्वत:चा ईतिहास सुध्दा एकदा तपासायला हवा

न्यायपालिकेवर होणाऱ्या आरोपांमध्ये हळूहळू त्रिव शब्दात कटाक्ष केले जात आहे. गोदी मिडीया त्या कटाक्षांना बडी…

सर्वोच्च न्यायालयाने दाखवलेल्या ताकतीने सत्ताधाऱ्यांना आता अवघड होणार आहे

भारतात सध्या वफ्फ कायद्याने एक नवीन विषय देशासमोर आणला आहे. भारतीय संविधानाने परिच्छेद 142 प्रमाणे…

नवीन वफ्फ कायद्यात निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने भारताचे संविधान सर्वोपरी असल्याचे दाखवले

  वफ्फ बोर्डाचा नवीन कायदा तयार झाला. दोन सभागृहांनी मंजुर केला. काही जणांनी या संदर्भाने…

error: Content is protected !!