Category: लेख

नांदेड : इतिहास, श्रद्धा आणि विकासाच्या प्रश्नांमध्ये अडकलेले शहर

लेखक – राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू नांदेड हे केवळ महाराष्ट्रातील एक शहर नाही, तर इतिहास, श्रद्धा, सेवा आणि सांस्कृतिक वारसा यांचे अनोखे केंद्र आहे. गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेले आणि…

महाराष्ट्र सरकार, जनप्रतिनिधियों, नांदेड की जनता, पत्रकार भाई एवं देशवासियों से सिक्ख समाज की भावनात्मक एवं न्यायपूर्ण अपील

हमारी सरकार,किसी नेता,किसी समाज या किसी राजकीय पार्टी के विरुद्ध लढाई नहीं है आज हम किसी विशेष सुविधा, आरक्षण, अनुदान या सत्ता की माँग लेकर नहीं आए हैं। केवल आज…

निहंग सिंघों की सकारात्मक सोच और प्रेरणादायी बोली

निहंग सिंघों की परंपरा में एक विशेष प्रकार की बोल-चाल प्रचलित रही है, जिसमें साधारण वस्तुओं को भी सम्मान, उत्साह और सकारात्मकता के साथ संबोधित किया जाता है। यह केवल…

शीख आणि सरकारची भूमिका;महाराष्ट्र सरकारला शीख समाजाच्या वतीने एक स्पष्ट, ठाम आणि कळकळीची विनंती.

शीख समाजाने आजपर्यंत कधीही सरकारकडे आरक्षण, अनुदान, विशेष आर्थिक सवलती, सरकारी किंवा निमसरकारी संस्थांमधील पदे, बँका किंवा इतर संस्थांमधील सदस्यत्व यांची मागणी केलेली नाही. उलट राष्ट्रहित, समाजहित आणि मानवतेच्या सेवेसाठी…

आणि चित्तरंजन कोल्हटकर म्हणाले,” फक्त त्या एक प्रेक्षकांसाठी ! “

मला कळतं तेंव्हापासून ते काही वर्षांपूर्वीपर्यंत सहसा कोणतेही नाटक बघण्याची संधी मी सोडली नाही.आता प्रत्येकवेळी ते शक्य होत नाही कारण , आजकालचे नाटकाच्या तिकिटांचे दर सध्या गगनाला भिडले आहेत.पूर्वीचे नटसम्राटही…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 ; शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारे महत्त्वपूर्ण पाऊल

राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 लागू केली आहे. शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, उत्पादन खर्चात वाढ…

मैं और मेरा मोबाइल

मैं और मेरा मोबाइल, अक्सर तन्हाई में संवाद करते हैं। वह बोलता नहीं, फिर भी अनगिनत सवालों के उत्तर चुपचाप मेरे सामने रख देता है।जब कहीं कोई अच्छा विचार जन्म…

धम्म चळवळीचे नवे नेतृत्व- भदंत पंय्याबोधी थेरो

भारतातील धम्म चळवळ आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. बौद्ध तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब भारतीय संविधानात दाखविणारा उजेड काही भारतीय मेंदूत लकाकत असतांनाच समकाळात लोकशाही मूल्ये पायदळी तुडविली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत…

सुपरस्टार मक्या, मंग्या आणि मी विल्या…

औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर) सोडून खूप वर्ष झाली होती.मी पूर्णवेळ आंबेडकरी नाट्य आणि साहित्यात रमलो होतो. चित्रपटात जाण्याबद्दल फारशी ओढ उरली नव्हती.मी माझ्या कामात खूष होतो आणि त्यात भरारीही घेत…

कधी कधी या युगात देव पण मरण पावतो…

प्रिय वाचकहो, हा लेख प्रथम ३ जुलै २०२५ रोजी प्रसारित करण्यात आला होता. त्यावेळी या लेखाला वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या प्रतिसादाचा विचार करून आणि आजही या विषयाचे महत्त्व…

error: Content is protected !!