Category: लेख

 प्रक्रिया हीच शिक्षा ठरते तेव्हा…

फौजदारी न्यायव्यवस्थेतील दिरंगाई, भ्रष्टाचार आणि दुर्लक्ष यांचा गुंता सोडवल्याशिवाय न्याय हे केवळ कागदावरचे अभिवचन उरते न्याय नाकारला जातो, तो केवळ न्यायालयाने चुकीचा निकाल दिला म्हणून नव्हे. कायद्याने दिलेला साधा हक्क…

श्री गुरु गोबिंद सिंघ जी की महान देन — “कृपाण” : नाम बदला तो उद्देश्य और अर्थ भी बदल गया

नाम में बहुत बड़ी शक्ति होती है। वस्तु वही रहती है, उसका आकार भी वही रहता है, लेकिन जब उसका नाम और उद्देश्य बदल जाता है तो उसके प्रति हमारी…

कर्तव्याचा वसा आणि शिस्तीचा दरारा: डॉ. नीलाभ रोहन यांचा नांदेडमधील ४३ दिवसांचा प्रवास जन्मदिनी पूर्ण

नव्याचे नऊ दिवस न ठरता, आपल्या कामाचा ठसा उमटवण्यासाठी जिद्द आणि चिकाटी लागते, याचा प्रत्यय सध्या नांदेड जिल्ह्याला येत आहे. २४ जून रोजी नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची धुरा डॉ.…

व्यसनमुक्त वाशिम: एक साद, एक प्रतिज्ञा! – पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील 

वाशिम जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील माझ्या तमाम माता-भगिनींनो, वडीलधाऱ्यांनो आणि माझ्या लाडक्या युवा मित्रांनो, आज मी आपल्याशी केवळ एक पोलीस अधिकारी म्हणून नाही, तर आपल्या कुटुंबातील एक जबाबदार घटक म्हणून संवाद…

जुने कर्ज माफ, अन् एकादिवसातच मिळणार नवे पीक कर्ज !

निसर्गाचा लहरीपणा, सततच्या दुष्काळामुळं मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी कायम आर्थिक संकटात असतो. या दुष्टचक्रातून बळीराजाला कायमचे बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ राबवण्यास सुरुवात केली आहे. 25…

श्री गुरु ग्रंथ साहिब जी – समस्त मानवता के कल्याण का दिव्य संदेश

श्री गुरु ग्रंथ साहिब जी केवल सिक्ख धर्म का ही पवित्र ग्रंथ नहीं, बल्कि संपूर्ण मानवता के लिए आध्यात्मिक मार्गदर्शक हैं। गुरु साहिबानों ने इसमें विभिन्न उच्च कोटि के संतों,…

सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्ड 1956 का कानून क्यों नहीं बदला जाना चाहिए?

भाग – 2 | इतिहास से सीख, मर्यादा की रक्षा और लोकतंत्र का सम्मान (यह लेख किसी व्यक्ति विशेष की निंदा या आलोचना के उद्देश्य से नहीं लिखा गया है।…

लाठ्यांखाली चिरडली जाणारी लोकशाही — आणि न्यायालयांचे मौन?

न्यायदेवतेच्या मूर्तीच्या डोळ्यांवरची पट्टी काढून तिच्या हातात संविधान देण्यात आले, तेव्हा देशाला सांगण्यात आले होते आता कायदा आंधळा नाही, तो उघड्या डोळ्यांनी पाहतो. मग प्रश्न असा पडतो की, राजधानी दिल्लीत,…

सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्ड – 1956 का कानून क्यों नहीं बदला जाना चाहिए?

यह केवल कानून बदलने का विषय नहीं, बल्कि सचखंड श्री हजूर साहिब की ऐतिहासिक मर्यादा, परंपरा और विरासत की रक्षा का प्रश्न है। आज यह कहा जा रहा है कि…

नवे महसूल आयुक्तालय कधी…

मराठवाड्यात गेल्या १६ वर्षांपासून नवीन महसूल आयुक्तालयाची प्रतीक्षा आहे. नांदेड की लातूर या दोन जिल्ह्यांच्या मागणीमुळे नवीन महसूल आयुक्तालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. मराठवाड्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे महसूल आयुक्तालय आहे. त्याचे…

error: Content is protected !!