Category: लेख

“माय तुहे किती आठव आठवू : नकळत आईच्या आठवणीने पापण्यांच्या कडा ओलावणारा काव्यसंग्रह”

✍️ *महेश लांडगे* पोलीस निरीक्षक, परभणी मो.नं. – 9822417500 *पुस्तकाचे नाव :- माय तुहे किती आठव आठवू* *लेखक :- सर्जेराव जिगे* *प्रकाशन :- आदित्य प्रकाशन, छत्रपती संभाजी नगर* *स्वागत मूल्य…

माध्यम हाच संदेश आहे, अशीच असते पत्रकारीता

दर्पण दिनाच्या निमित्ताने शुभकामना देतांना आम्ही आमच्या सहकारी पत्रकारांना पत्रकारीतेतील काही तथ्य सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. ज्यांना आवडीतील त्यांनी घ्यावे नसता आमच्या शब्दांना विसरून जावे. एखादी घटना घडल्यानंतर त्यातील नाविण्य,…

माहितीला संकलित करून जनतेसाठी प्रसारीत करणे म्हणजेच पत्रकारीता

काय आहे पत्रकारीता यावर विचार करू तेंव्हा कोणतीही माहिती आपल्याला त्या घटनेकडे नेते. आपल्या आसपास, आपल्या शहरात, राज्यात आणि देशविदेशाबाबत माहिती मिळवणे ही पत्रकारीता आहे. आमच्या बातम्या दैनिक जीवनामध्ये प्रभाव…

डाॅ. मनमोहन सिंघजी माफ करा आम्हाला..!

भारताचे बुद्धीवान अर्थ तज्ञ, भारताचे अर्थ मंत्री, भारताचे दोन टर्म प्रधानमंत्री असलेले डाॅ. मनमोहन सिंघजी, माफ करा आम्हाला…! आम्ही आज तुमचा अपमान केला आहे. तुमच्या जीवंतपणी केला आणि आता तुमच्या…

लोकसंस्कृतीचा आविष्कार माळेगाव यात्रा !

दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा लोहा तालुक्यातील माळेगाव येथे दरवर्षी मार्गशिष महिन्यात भरते. यावर्षी ही यात्रा रविवार 29 डिसेंबर ते 2 जानेवारी 2025 या पाच…

यशपाल- एक क्रांतिकारी एक लेखक

प्रसिद्ध हिंदी कथाकार आणि निबंधकार यशपाल यांचा जन्म 3 डिसेंबर 1903 रोजी फिरोजपूर (पंजाब) येथे झाला. त्यांचे पूर्वज हिमाचल हमीरपूरच्या भूमपाल गावचे होते. दादा गर्दुराम यांनी विविध ठिकाणी व्यवसाय केला…

परभणीच्या ललाटी…सारे कांही धक्कादायक !

दहा डिसेंबरला जागतिक मानवाधिकार दिन होता. या दिवशी दलित शोषित उपेक्षित समाज घटक आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवित असतात. माणूस म्हणून मिळवायच्या आपल्या हक्क व अधिकाराची ते आठवण करुन देत…

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी खा.राहुल गांधींच्या चरित्र्य हत्येचा प्रयत्न केला

हिंदी भाषेत एक म्हण आहे, “भैस के आगे बिन बजाओ भैस खडी पगुराये’ या म्हणीचा अर्थ असा आहे की, म्हशी समोर बासरी वाजवली तरी ती आपली उभी राहुन गवत खात…

सोमनाथ, ओझे नाही ! माझा भाऊ आहे !!

कुणी तरी एडिट केलेले हे चित्र सोशल मिडियावर सध्या फिरत आहे. ते फार बोलके आहे. चित्राच्या वरच्या बाजूला परभणी येथील शहिद सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी यांचा पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू…

भगवान सोमनाथाच्या मंदिराखाली बौध्द स्तुप असल्याचा अहवाल आपण का दाबून टाकला

सध्या भारतात धार्मिक विषयांवर अभ्यासक्रम तयार करून त्यातून मते मिळविण्याचा डाव वेगवेगळ्या कारणांनी फिरत आहे. पण सन 2020 मध्ये आलेल्या भगवान सोमनाथांच्या मंदिराखाली बौध्द स्तुप असल्याच्या अहवालावर सुध्दा भारताचे पंतप्रधान…

error: Content is protected !!