दुसऱ्यांना धडे देण्याआधी आरसा पाहा: बांगलादेशवर बोट, पण भारतातील चार बोटांकडे मौन! 

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंवर होणारे अन्याय-अत्याचार गांभीर्यानेच घेतले गेले पाहिजेत आणि त्याचा निषेध झालाच पाहिजे.…

  पन्नास लाख कोटींचा अर्थसंकल्प आणि शून्य नैतिकता;100 मीटरपेक्षा कमी असलेले पर्वत: विकासासाठी अपात्र! 

 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2013 मध्ये सांगितले होते, “माझा देश बदलणार आहे.” 2024 च्या…

रेल्वे भाडे वाढले, पण टीव्हीवर पाकिस्तानच धावतोय!  

भारतीय लोकशाहीत एक गोष्ट कायम आहे—सत्ता बदलते, सरकार बदलते, पण भाडे वाढवण्याचा अधिकार कायम जनतेवरच…

वचन बहाद्दरांची दिल्ली: दीड लाख कोटींसाठी चंद्रबाबू नायडूंचा ‘अंतिम घंटानाद’ 

तेलगू देशम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अखेर दिल्लीला थेट आणि…

“विकासाच्या मुखवट्यामागे आक्रमकतेचा अजेंडा : बांगलादेश–चीन–पाकिस्तान धुरी आणि भारतासमोरील वाढता धोका”  

१९७१ नंतर बांगलादेशमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती केवळ चिंताजनक नाही तर थेट धोक्याची…

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण : ‘तपास करत बसा!’ न्यायालयाचा ईडीला थेट टोला; प्रसारमाध्यमांची चाटूगिरी उघडी

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या…

श्रीक्षेञ माहूरचे आचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर भारती यांना मानद डी.लीट पदवी प्रधान.

श्रीक्षेञ माहूर -महाराष्ट्रातील सुप्रसिध्द भागवत प्रवक्ते आचार्य ज्ञानेश्वर भारती महाराज (बाळु महाराज ) श्रीक्षेञ माहूरगड…

“रोजगाराची हमी नाही, बेरोजगारीची हमी : मनरेगाचा खून आणि ‘विकसित भारत’चा फसवा चेहरा”

महात्मा गांधींचे नाव हटवून मजुरांचा घास हिरावणारा नवा रोजगार कायदा केंद्र सरकारने मनरेगा अर्थात महात्मा…

error: Content is protected !!