Category: महत्वाच्या बातम्या

दहशतवादाचा कारखाना पाकिस्तान, पण बदनामी भारताची – किती काळ सहन करणार?

पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांनी नुकतेच भारतावर आतंकवाद प्रायोजित करण्याचा आरोप केला. स्वतः आतंकवादाचा जन्मदाता असलेल्या देशाने भारतासारख्या आतंकपीडित राष्ट्रावर असा आरोप करणे, ही केवळ धूर्तपणा नव्हे, तर गंभीर…

बंटी लांडगे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड–जिल्ह्यातील युवा नेतृत्व आनंद (बंटी) लांडगे यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची दखल घेऊन राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा ता. लोहा जि. नांदेड या संस्थेचा राजर्षी शाहू महाराज मराठवाडा भूषण…

श्री गुरु गोबिंदसिंघजी यांनी पाच ककारां मध्ये कृपाणाचाच समावेश केला, मग रिव्हॉल्वर का नाही दिली?

काही काळापूर्वी एक सुशिक्षित आणि उच्च पदावरील शीख बंधू यांनी मला विचारलं, “आज जर गुरु गोबिंद सिंघ जी असते, तर त्यांनी कृपाण ऐवजी रिव्हॉल्वर दिली असती का?” माझे विचारचक्र सुरू…

राज्यात 83 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बदल्या

भोकर आणि हिंगोलीची आदला बदली नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने राज्यातील भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेत कार्यरत असणाऱ्या एकुण 83 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या आदेशावर गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट…

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ;हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना 

नांदेड- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी 27 जून 2025 रोजी दुपारी 13:57 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 01 जुलै 2025 या एक दिवसासाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि.…

महिला विषयक तिन प्रकरणांमध्ये नांदेड पोलीसांची अत्यंत जलद कार्यवाही

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीसांनी महिलाविषयींच्या गुन्ह्यांमध्ये अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत पोलीस ठाणे उस्माननगर, पोलीस ठाणे रामतिर्थ आणि पोलीस ठाणे सिंदखेड या तिन ठिकाणी पोलीसांबद्दलच्या विचाराला उच्च पातळीवर नेऊन ठेवले आहे. दि.26…

अपनी पहचान खोता हुआ पुरुष..

लेखक की भूमिका मैं, गुरु कालरा, इस लेख के माध्यम से अपने जीवन के चालीस वर्षों के अनुभवों की आंखों से पुरुष की बदलती भूमिका, उसकी सामाजिक पहचान, मानसिक संघर्ष…

डॉ. लक्ष्मीकांत बजाज मानव नव्हे ते तर ‘देवदूत’

दिनांक २८ मे २०२४ ची सकाळ, माझी मुलगी श्रीनिधी नेहमीप्रमाणे तिच्या आजी सोबत गोष्टी ऐकत झोपली होती, तीने सकाळी ७ ते ७.३० चे दरम्यान उठून खूप विव्हळत, रडतच दरवाजा वाजवून…

राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचे एकत्रीकरणआणि भाजपाची अस्वस्थता

भारतासह जगभरात सुरू असलेल्या इराण-इस्त्राईल संघर्षाची चर्चा आता निवळली आहे आणि त्यामुळे भारतीय जनतेचे लक्ष पुन्हा देशातील राजकीय घडामोडांकडे वळले आहे. सध्याच्या घडामोडींमध्ये बिहारचे राजकारण एक महत्त्वाचा अध्याय ठरत असले…

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडास्तरीय  कवी संमेलन आणि पुरस्कार सोहळा ; उद्घाटक खा. प्रा. रवींद्र चव्हाण, स्वागताध्यक्ष राजेश पवाडे, निमंत्रक सुरेश हाटकर 

नांदेड – मराठवाड्यातील जुनाट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, युवकांमधील वाढती व्यसनाधीनता, पावसाचे कमी प्रमाण, दुष्काळ,यामुळे शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण, बेरोजगारीचे वाढते प्रमाण, रोजगारासाठी परप्रांतामध्ये स्थलांतरितांचे वाढते प्रमाण, विद्यार्थ्यांमधील कमी होत चाललेली…

error: Content is protected !!