नांदेड– दै.पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी कालिदास जहागीरदार यांच्या मातोश्री आणि भाग्यनगर मधील जेष्ठ रहिवासी श्रीमती विजयाबाई माणिकराव जहागीरदार- 84 यांचे मंगळवारी दुपारी 2.15 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 8.30 वाजता गोवर्धन घाट येथील शांती धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले महेश, कालिदास,मुलगी सौ प्राची गोसावी ,,जावई,2 सुना, नातवंडे ,5 भाऊ ,5 बहीणी असा मोठा परिवार आहे.
More Related Articles
गुरूजीच्या आशिर्वादाने राजाचा भिकारचोटपणा सुरूच…
नांदेड(प्रतिनिधी)-एका स्टिंग ऑपरेशनमध्ये 500 रुपये राजू गिरीला द्यावे लागतात. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चॅनेलने त्याला…
तहसीलदारांनी माहिती अधिकारातील दुसऱ्या अपीलाची सुनावणी 52 दिवस उलटले तरी घेतली नाही
नांदेड(प्रतिनिधी)-माहिती अधिकारात नायब तहसीलदार धर्मदाय शाखा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी माहिती दिली नाही. तहसील कार्यालयाकडे…
शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेली मदत कर्ज खात्यात वळती करु नये : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड :- जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे त्या शेतकऱ्यांच्या…
