नांदेड– दै.पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी कालिदास जहागीरदार यांच्या मातोश्री आणि भाग्यनगर मधील जेष्ठ रहिवासी श्रीमती विजयाबाई माणिकराव जहागीरदार- 84 यांचे मंगळवारी दुपारी 2.15 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 8.30 वाजता गोवर्धन घाट येथील शांती धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले महेश, कालिदास,मुलगी सौ प्राची गोसावी ,,जावई,2 सुना, नातवंडे ,5 भाऊ ,5 बहीणी असा मोठा परिवार आहे.
More Related Articles
डॉ. मनमोहन सिंघ विरळेच व्यक्तीमत्व -खा.अशोक चव्हाण
नांदेड (प्रतिनिधी)- माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंघ यांच्या निधनाने देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे, अशी…
उस्माननगर पोलीसांनी चोरट्या वाळूची हायवा पकडली
नांदेड(प्रतिनिधी)-15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.30 वाजेच्यासुमारास उदासी बाबा चौक उस्माननगर रस्त्यावर उस्माननगर पोलीसांनी एक हायवा…
बळिरामपुर येथील दिव्यांगाच्या घरी समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी दिली भेट
दिव्यागाने सहाय्यक आयुक्तांची हुबेहूब रेखाटलेली प्रतिमा दिली भेट नांदेड (प्रतिनिधी)-बळीरामपूर येथील रहिवासी असलेल्या सिद्धार्थ जमदाडे…
