नांदेड– दै.पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी कालिदास जहागीरदार यांच्या मातोश्री आणि भाग्यनगर मधील जेष्ठ रहिवासी श्रीमती विजयाबाई माणिकराव जहागीरदार- 84 यांचे मंगळवारी दुपारी 2.15 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 8.30 वाजता गोवर्धन घाट येथील शांती धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले महेश, कालिदास,मुलगी सौ प्राची गोसावी ,,जावई,2 सुना, नातवंडे ,5 भाऊ ,5 बहीणी असा मोठा परिवार आहे.
More Related Articles
हुतात्मा स्मारक आता नाना-नानी पार्कमध्ये स्थलांतरीत होणार
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील गोकुळनगर भागात असलेले हुतात्मा स्मारक स्थलांतरीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने परवानगी…
बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी
नांदेड(प्रतिनिधी)-फेबु्रवारी महिन्यात घेण्यात आलेल्याा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाईन पध्दतीने सोमवारी दुपारी 1…
विष्णुपूरी प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले; जिल्ह्यातील 27 मंडळात अतिवृष्टी
नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या 24 तासापासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्ह्यातील तब्बल 27 मंडळात अतिवृष्टी झाल्याची…
