नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बाबुराव कळसे यांच्या मातोश्री तर बजरंग दलाचे पदाधिकारी अमित कळसे, कवयित्री सुवर्णा कळसे यांच्या त्या आजी होत. रत्नाबाई कळसे या अन्नपूर्णामाता म्हणून नजिकच्या वर्तुळात परिचित होत्या.
More Related Articles
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा
नांदेड- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार 11 मे 2025 रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत…
वजिराबाद पोलीसांनी 96 धार-धार आणि घातक शस्त्रे पकडली
नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी अवैधरित्या विक्रीसाठी आणलेल्या 72 तलवारी, 9 खंजीर आणि 15 धार-धार भाल्याचे टोक असे…
अकोला येथून निघालेला निखील घरी पोहचलाच नाही
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडकडे जातो असे सांगून निखील आरुण तायडे हा दि.5 जून रोज गुरूवारी अकोल्यावरून नांदेडला निघाला.…
