नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील ज्येष्ठ नागरिक रत्नाबाई दशरथराव कळसे (वय ९८) यांचे दि.१८ फेब्रुवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी गोवर्धनघाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. बाबुराव कळसे यांच्या मातोश्री तर बजरंग दलाचे पदाधिकारी अमित कळसे, कवयित्री सुवर्णा कळसे यांच्या त्या आजी होत. रत्नाबाई कळसे या अन्नपूर्णामाता म्हणून नजिकच्या वर्तुळात परिचित होत्या.
More Related Articles
नांदेड महानगरपालिकामध्ये लिपिक सांभाळतोय जनसंपर्क अधिकाऱ्यांचा कारभार!
नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणारे, माध्यमांशी संवाद साधणारे आणि महापालिकेची अधिकृत भूमिका…
बनावट क्रमांक वापरून ट्रक चालविणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-बनावट ट्रक क्रमांक वापरून पोलीस, विमा कंपनी, फायनान्स कंपनीची फसवणूक करणाऱ्याविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा…
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विशेष उपक्रम
स्वच्छता जनजागृतीसह महिलांचा सन्मान करण्यात येणार;मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांची माहिती नांदेड- जागतिक महिला…
