“राहुल गांधींचे पाच प्रश्न आणि निवडणूक आयोगाचे मौन : महाराष्ट्र निवडणुकीतील ‘मॅच फिक्सिंग’चा आरोप”

विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात आरोप केला आहे की,…

राजीनाम्याची नैतिकता आणि जबाबदारीचं भान – एक तौलनिक दृष्टिकोन

कर्नाटक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कडून शिकावे राजीनामे मागणाऱ्यांनी  “भाजपमध्ये राजीनामे होत नाहीत,” असं ठामपणे सांगणारे…

आजच्या परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त भीती वाटत आहे, ती ‘ग्रोन्क’ या एआय माध्यमाची

‘ग्रोन्क’ हे माध्यम भारतीय जनता पक्षाने इतरांवर केलेल्या आरोपांची काही क्षणांतच सत्यता तपासते. त्यातील खोटेपणा…

भारतीची वाघीण स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंह कोठे आहेत? – एक प्रश्न, एक चिंता

  भारताची पहिली फायटर पायलट महिलांपैकी एक असलेल्या शिवांगी सिंह यांच्याबद्दल एक महिना आधी अशी…

सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयातील जुने प्रतीक पुन्हा आणले

भारतातील जे लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर श्रद्धा ठेवतात, त्यांच्यासाठी हा निर्णय विशेष महत्त्वाचा…

न्या.भूषण गवई यांच्या समक्ष न्यायमुर्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी आल्याने अग्नीपरिक्षेचा वेळ

भारताचे सरन्यायाधीश न्यायमुर्ती भूषण गवई यांच्या समक्ष बॉम्बे लॉ असोसिएशनने एक पत्र पाठवून अलहाबाद उच्च…

मोगल काळाबद्दल जगाला माहित असलेली परिस्थिती चुकीची आहे-जावेद अख्तर

सध्याच्या परिस्थिती हिंदु-मुस्लिम पध्दतीचे विष पसरविण्याचा धंदा सुरू असतांना लल्लन टॉप या चॅनला मुलाखत देतांना…

“खोट्याला खोटं बोलणं अपराध आहे का?”महाराष्ट्र पोलिसांनी अभिसार शर्माला पाठवली नोटीस

गोदी मीडियाने जी खोट्या बातम्या दाखवल्या, त्या खोट्या बातम्या खोट्या आहेत, असं म्हणणं देशद्रोह आहे…

चिन आणि बलुचिस्तानच्या गुप्त बोलणीमुळे पाकिस्तानमध्ये हाहाकार

भारतीय सैन्याने पाकिस्तानची नांगी दाबली. सत्ता पक्ष त्याचे राजकारण करत आहे, विरोधी पक्ष अनेक प्रश्न…

error: Content is protected !!