Month: May 2026

उस्मानगर पोलिसांची अवैध रेती उत्खननावर धडक कारवाई; दोन ट्रॅक्टर जप्त; १५ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड (प्रतिनिधी)- उस्मानगर पोलीस ठाण्याच्या पथकाने ऑपरेशन ट्रॅक अंतर्गत अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत दोन ट्रॅक्टरसह तब्बल १५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही…

नवव्या दिवशी ७४ कारवाया; ६६ लाखांहून अधिकांचा मुद्देमाल जप्त

नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांची धडक मोहीम नांदेड(प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळत असून पोलिसांनी विविध ठिकाणी धडक कारवाया करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल…

राहुल – विजयला सोबत पाहून मरेंद्र मोदी कर्नाटकात बोलले तेव्हा त्यांचा त्रास जाणवला 

दक्षिण भारतातील राजकारण आणि भारतीय जनता पार्टीसमोरील वाढतं आव्हान भारतीय राजकारणात गेल्या दशकभरात एक गोष्ट स्पष्ट झाली आहे,दिल्लीतील सत्ता जिंकायची असेल तर फक्त उत्तर भारत पुरेसा राहत नाही; दक्षिण भारत…

राष्ट्रपति मसूद पजिश्कियन के हालिया धार्मिक-राजनीतिक बयान केवल धार्मिक अपील नहीं बल्कि राष्ट्रीय एकता का संदेश 

अमेरिका-ईरान टकराव : बदलता शक्ति संतुलन और ईरान की रणनीतिक बढ़त मध्य पूर्व की राजनीति एक बार फिर ऐसे मोड़ पर खड़ी दिखाई दे रही है जहां अमेरिका और ईरान…

सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ सोडवा- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नायगाव येथे महाराजस्व अभियान’ उत्साहात; अभियानात दोन हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ नांदेड – शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत नायगाव तहसील परिसरात दि. ८ मे रोजी आयोजित…

अखेर ९६ तासांच्या नाट्या नंतर मदर्स डे च्या दिवशी थलपती जोसेफ विजय मुख्यमंत्री झालेच 

केंद्र सरकार, राज्यपाल आणि विजयचा विजय : लोकशाहीच्या रंगमंचावरचा उपरोधिक महाअंक भारतीय राजकारणात कधी कधी असे प्रसंग घडतात की सिनेमा आणि वास्तव यातील सीमारेषा पूर्णपणे पुसली जाते. तमिळनाडूमधील अलीकडील राजकीय…

स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही महार असल्याची शिक्षा; माष्टी गावात संविधानाला उघडपणे दिलेले आव्हान

मुबई (प्रतिनिधी)- भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास आठ दशकं पूर्ण झाली. संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देशभरात भाषणं केली जातात, जयंत्या साजऱ्या केल्या जातात, समानतेच्या घोषणा दिल्या जातात. पण माष्टी,…

नवभारत माता : वैभव, विषमता आणि शिक्षणाचा प्रश्न

भारतात भारत माता ही संकल्पना केवळ राष्ट्राच्या प्रतिमेपुरती मर्यादित नाही; ती सामाजिक न्याय, समान संधी आणि लोककल्याणाचे प्रतीक मानली जाते. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कधीतरी विचारले होते भारत माता कोण…

सोशल मीडियावरील बदनामी रोखण्यासाठी राज्य सरकारची समिती स्थापन

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय व्यक्ती व संस्थांची बदनामी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावरील बदनामीवर…

गेल्या १० वर्षांतील गुन्हेगारीतील वाढ आणि सुरक्षेचे संकट: एक भीषण वास्तव

भारतासारख्या लोकशाही देशात जिथे महिलांना देवीचा दर्जा दिला जातो आणि बेटी बचाव, बेटी पढाव सारख्या घोषणा मोठ्या थाटामाटात दिल्या जातात, तिथे गेल्या दशकातील गुन्हेगारीची आकडेवारी एक अत्यंत भयावह चित्र समोर…

error: Content is protected !!