Author: Kanthak Suryatale

गुरुपौर्णिमेनिमित्य कवी कवयित्रींचे कवितेतून अभिवादन

नांदेड- गुरुपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे, जो आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या आणि अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. हा सण…

NSA, दिल्ली पोलीस आणि सर्वोच्च न्यायालय… अमित शाहंच्या बचावासाठी सर्वच का सक्रिय? 

सत्तेच्या बुरुजाला तडे: गृहमंत्री अमित शाह आणि वेढलेले सरकार देशाच्या राजकारणात सध्या एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या काळात संपूर्ण मंत्रिमंडळ गृहमंत्री अमित शाह यांच्या दारात उभे असते, जिथे…

हायटेक F-35 फायटर जेट्स उद्ध्वस्त; जॉर्डनमध्ये अमेरिकन सैन्याविरोधात उद्रेक!

मध्यपूर्वेतील बदलती समीकरणे: अमेरिकन लष्करी सामर्थ्याला इराणचे आव्हान आणि जॉर्डनमधील जनक्षोभ मध्यपूर्वेतील राजकारण सध्या एका अशा वळणावर येऊन ठेपले आहे, जिथे केवळ दोन देशांमधील संघर्ष उरलेला नसून, त्याला आता जनआंदोलनाचे…

कुटुंबाची खैरियत हवी असेल तर भाजपमध्ये या! – कॉकरोच पार्टीच्या नेत्याला मोदी-शहांच्या गोटातून थेट धमकी?

जेंजीचा एल्गार: सत्तेचा दबाव आणि कॉकरोच पार्टीचा न झुकणारा संघर्ष भारतीय राजकारणात सध्या एका नव्या पिढीचा उदय होताना दिसत आहे. ही पिढी केवळ समाज माध्यमांवर सक्रिय नाही, तर रस्त्यावर उतरून…

दोन दिवसांच्या संततधार पावसाने सहस्रकुंड धबधबा प्रवाहित; पर्यटकांची गर्दी वाढली

नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवरील प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दिमाखात प्रवाहित झाला आहे. धबधब्याने पुन्हा एकदा रौद्र आणि मनमोहक…

आंबेडकर चळवळीतील जुने कार्यकर्ते देवबा मरीबा आगबोटे यांचे निधन

कंधार (प्रतिनिधी)- आंबेडकर चळवळीतील जुने कार्यकर्ते देवबा मरीबा आगबोटे यांचे अल्पशा अजाराने ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले आहे. त्यांचे मृत्यु समयी ते ८५ वर्षाचे होते.ते कंधार…

नांदेडचा विकास खड्ड्यात की रस्ताच पाताळात? २४ तासांच्या पावसाने महापालिकेची ‘इज्जत’ धुवून नेली!

नांदेड (प्रतिनिधी) – शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या बाता मारणाऱ्या नेत्यांच्या आणि प्रशासनाच्या गप्पांना अखेर पावसाने पाणी लावले आहे. गेल्या २४ तासांपासून पडणाऱ्या पावसाने नांदेडच्या रस्त्यांचे खरे रूप चव्हाट्यावर आणले असून, नेताजी…

जंतरमंतरची किल्लेबंदी: मोदी सरकारला देशाच्या तरुण रक्ताची एवढी भीती का?

जंतरमंतरची तटबंदी: लोकशाहीच्या आवाजाला लोखंडी वेल्डिंगचे कुंपण? नवी दिल्ली (प्रतिनिधी)- भारताच्या लोकशाहीत संसदेच्या अगदी जवळ असलेले ‘जंतरमंतर’ हे केवळ एक ठिकाण राहिलेले नाही, तर ते सर्वसामान्यांच्या संघर्षाचे प्रतीक बनले आहे.…

देगलूर येथील कृषि विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करू नये उपविभागीय कृषि अधिकारी यांचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) – उपविभागीय कृषि अधिकारी देगलूर यांच्या अंतर्गत कृषि चिकित्सालय तालुका बीजगुणन केंद्र देगलूर यांच्या ताब्यात महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाची एकूण 61.58 हेक्टर जमीन असून ती देगलूर-हैदराबाद रोड लगत…

मध्य प्रदेशात भाजपमध्येच जुंपली! शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री मोहन यादवांना झापले; वाचा सविस्तर काय घडलं!

मध्य प्रदेशातील शेतकरी बंड आणि भाजपमधील नेतृत्व संघर्ष: एक सविस्तर विश्लेषण मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये नुकताच शेतकऱ्यांचा एक मोठा उद्रेक पाहायला मिळाला. दिल्लीच्या जंतरमंतरनंतर आता भोपाळमध्येही जनतेने सरकारचा खुंटा उखडून…

error: Content is protected !!