नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा वीरेंद्र असा परिवार आहे.
More Related Articles
उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता
*हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना* नांदेड –प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दि. 14 ऑगस्ट 2025…
मैदानी चाचणी गैर हजर राहिलेल्या उमेदवारांना 4 जुलै रोजी पुन्हा एक संधी-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांना कोणत्याही कारणामुळे मैदानी चाचणीत उपस्थित राहता आले…
आ.हेमंत पाटील यांच्या गोदावरी अर्बन बॅंकेतील खाते दलित समाजाने बंद करावेत-ऍड.नितीन सोनकांबळे
नांदेड(प्रतिनिधी)-विधान परिषदेत महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयकावर बोलतांना आ.हेमंत पाटील यांनी बोंढार जि.नांदेड आणि परभणी शहरातील…
