नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा वीरेंद्र असा परिवार आहे.
More Related Articles
गोवा टुर अपडेट; हिंगोलीवरून आलेल्या पत्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू
नांदेड(प्रतिनिधी)-लोकशाहीतील “कमल’ आमच्या बातम्या चुकीच्या आहेत मी गेलोच नव्हतो असे म्हणत आहे. त्यांनी बहुदा बातमीच…
हमालाचा मुलगा आपल्या मेहनतीने आज झाला पोलीस उपनिरिक्षक
नांदेड(प्रतिनिधी)-हमाली करणाऱ्या वडीलांच्या घरात जन्मलेल्या सात आपत्यांपैकी सर्वाधिक 12 वी पर्यंतचे शिक्षण घेवून पोलीस उपनिरिक्षक…
शिवसेना संपर्क प्रमुख बबन थोरात आणि स्थानिक कार्यकर्ते मनोज यादव यांना बंडू खेडकरांचे शिवसेना स्टाईल प्रश्नोत्तर
नांदेड(प्रतिनिधी)-उध्दव ठाकरे शिवसेना गटाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात आज नांदेडला आले असतांना शिवसेनेचे सुरूवातीपासूनचे कार्यकर्ते…
