नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा वीरेंद्र असा परिवार आहे.
More Related Articles
शिवाजी महाराज पुतळा ते मुथा चौक रस्ता वाहतुकीस प्रतिबंध
नांदेड – नांदेड शहरात रस्त्याच्या कामामुळे शिवाजी महाराज पुतळा ते मुथा चौक या मार्गावरील सर्व…
सार्वजनिक वाहनात प्रवास करतांना दक्षतेला पर्याय नाही-अबिनाशकुमार
नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळी सणाच्या काळात प्रवास करणाऱ्या एक महिला आणि एका पुरूषाच्या बॅगमधील लाखो रुपयांचे दागिणे चोरीला…
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी 10 पोलीस निरिक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 37 पोलीस उपनिरिक्षकांना परिक्षेत्रात दिल्या बदल्या; काहींना एक वर्षाची मुदतवाढ
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राच्या परिघात येणाऱ्या नांदेड, लातूर, हिंगोली आणि परभणी या चार जिल्ह्यातील 10 पोलीस…
