नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा वीरेंद्र असा परिवार आहे.
More Related Articles
” स्वस्थ नारी, सशक्त परिवार ” अभियान अंतर्गत मालेगाव येथे कार्यक्रम संपन्न
नांदेड :- तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव…
अद्यापही पुराचा धोका समाप्त झाला नाही; विष्णुपूरीचा एक दरवाजा उघडला
नांदेड(प्रतिनिधी)-परतीचा पाऊस जातांना झोडपत आहे. नांदेड जिल्ह्यापेक्षा वरच्या ठिकाणी असलेले जायकवाडी धरण पुर्णपणे भरलेले आहे.…
2 फेबु्रवारी रोजी पाटीदार भवन समोर मरण पावलेल्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-2 फेबु्रवारी रोजी पाटीदार भवन येथे मरण पावलेल्या युवकाला मारहाण झाल्यामुळे तो मरण पावला या…
