नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा वीरेंद्र असा परिवार आहे.
More Related Articles
22 वर्षापुर्वीच्या अपहरण प्रकरणातून प्रकाश मारावार, मोतीराम पाटील आणि शिवाजी सुर्यवंशी यांची जिल्हा न्यायालयाने केली मुक्तता
नांदेड(प्रतिनिधी)-2002 मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील तीन जणांना झालेली शिक्षा रद्द करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.आर.पटवारी यांनी…
सेवानिवृत्तीनंतर सुद्धा माहिती मिळविण्यासाठी पोलीस अंमलदार झटत आहे
नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस विभागातील एका हवालदारानपे सहायक पोलीस उपनिरीक्षक पदोन्नतीबाबत दिलेल्या अर्जावरचा निर्णय मागितला असताना…
विद्यार्थ्यांच्या हितासाठी डॉ. विजय हट्टेकर यांचा मोलाचा उपक्रम
नांदेड –“विद्यार्थ्यांचे यश म्हणजेच माझे खरे समाधान” असा जीवनदृष्टिकोन बाळगणारे प्रा. डॉ. विजय हट्टेकर…
