Category: महत्वाच्या बातम्या

प्रा. जगदीश कदम यांना पत्नी वियोग 

नांदेड : पुष्पा जगदीश कदम(६८) यांचे अल्पशा आजाराने येथील खाजगी रूग्णालयात आज निधन झाले असून आज दि.२२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कैलासनगर(भाग्यनगर चौरस्ता)येथून अंत्ययात्रा निघून गोवर्धनघाटला अंत्यविधी करण्यात येणार…

धनखड गेले… पण कोणाच्या इशाऱ्यावर?धनखडांचे स्वप्नभंग–भाजपनेच केली ‘राजकीय बेअब्रू’

बंगालचे राज्यपाल होते. तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सातत्याने अडचणीत टाकले, आणि त्याच ‘कर्तृत्वा’मुळे त्यांना उपराष्ट्रपतीपद मिळाले, असे म्हणले जाते. त्यांनी विरोधी पक्षांवर केलेला दबाव आणि दिलेल्या धमक्या त्यांच्या…

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या बनावट शासन निर्णय व त्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये- सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे

नांदेड– मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 5 वर्ष इतका करण्यात आला असल्याबाबत बनावट शासन निर्णय समाजमाध्यमावरुन प्रसारित होत असल्याचे 14 जुलै 2025 रोजी निर्दशनास आले आहे. तरी…

पंतप्रधान सभागृहातून गेले, पण जबाबदारी कोणी घेतली? संसदेतील गोंधळाचा परखड आढावा  

लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले, तेव्हा नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाच्या बाहेर उभे राहून भारतीय जनतेला उद्देशून काही शब्द सांगितले. त्यांनी वापरलेले शब्द आणि मांडलेले प्रश्न लक्षणीय होते. हेच…

महिलेच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन तोडली

नांदेड,(प्रतिनिधी)-19 जुलै 2025 रोजी रात्री नऊ तीस वाजे सुमारास शारदानगर येथे एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन दोन चोरट्यांनी बळजबरीने तोडून नेली आहे. पुष्पाबाई साहेबराव गोपरे या…

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध

अनुदानासाठी मूळ देयके व इतर आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आवाहन नांदेड, –राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य व पौष्टिक तृणधान्य योजनेअंतर्गत तुर, मुग, उडिद, हरभरा व ज्वारी या पिकासाठी…

“नांदेड मध्ये गूंजले कबीर परमात्म्याचे अमृत वचन”

नांदेड -दिनांक २० जुलै २०२५ रोजी नांदेड च्या हडको बसस्टॉप परिसरातील दत्तकृपा मंगल कार्यालय येथे जगतगुरू तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांच्या कृपेमुळे आणि कबीर साहेब यांच्या अपार दयेमुळे एक…

भारताच्या राष्ट्रपतींचा दत्तक पुत्र उपेक्षित का?

भारताच्या आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देशातील सर्वोच्च पदावर विराजमान आहेत. परंतु त्यांच्या दत्तक पुत्राची कहाणी अत्यंत वेदनादायी आहे. ध्रुव,(काल्पनिक नाव) ज्याला त्यांनी झारखंडच्या राज्यपाल असताना २०१५…

दूधाबाई कांबळे यांचे निधन

नांदेड–शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील रहिवासी दूधाबाई तुळशीराम कांबळे यांचे आज दि. 21 जुलै 2025 रोजी दुःखद निधन झाले आहे.त्यांची अंतीम यात्रा आज सायंकाळी 4 वाजता त्यांचे राहते घर डॉ…

“तबलीगी जमात निर्दोष ठरली, पण माफी मागणार कोण?”

कोरोना काळातील ‘तबलीगी जमात’ प्रकरण : न्यायालयीन निकाल आणि गोदी मीडियाचा खोटारडेपणा उघड कोरोना काळात इस्लाम धर्मातील तबलीगी जमातवर गंभीर आरोप करण्यात आले. देशभरात कोरोना पसरवण्याचा दोष त्यांच्यावर लावण्यात आला.…

You missed

error: Content is protected !!