नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा वीरेंद्र असा परिवार आहे.
More Related Articles
अर्धापूर आणि माळाकोळीमध्ये अदलाबदली; दत्तात्रय मंठाळे यांना बक्षीस
तीन सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि सहा पोलीस उपनिरिक्षकांना नवीन नियुक्त्या ; दोघांना मुदतवाढ नांदेड(प्रतिनिधी)-आस्थापना मंडळाने…
मद्यपिनों सावाधान रस्त्यावर दारु पिऊ नका
नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक रस्त्यावर मद्य सेवन करून इतरांना त्रासा देणाऱ्या 127 व्यक्तीविरुध्द पोलीस विभागाने कार्यवाही केली आहे.…
सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक आणि त्यांच्या पत्नीविरुध्द 28 लाख 75 हजार रुपये अपसंपदेचा गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथे राहणारे सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक यांनी 21 वर्षामध्ये आपल्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 16.65 टक्के…
