नांदेड – येथील सुप्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह नरहिंस हजारी यांचे आज दुपारी साडेबारा वाजता हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा वीरेंद्र असा परिवार आहे.
More Related Articles
वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना
२३ व २६ जून रोजी यॅलो अलर्ट जारी नांदेड:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी…
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे डिजिटल ऑडीट करण्यासाठीचा विषय 27 ऑगस्टच्या बैठकीत मांडला जाणार का?- प्रा.राजू सोनसळे
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे फॉरेन्सीक ऑडीट त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्याची कार्यवाही बॅंकेने जाणून बुजून टाळल्यानंतर…
नांदेड येथील किरितिका सी.एम.आता अमरावतीच्या पोलीस उपआयुक्त
राज्यातील 8 आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाने भारतीय पोलीस सेवेतील आठ अधिकाऱ्यांना समयश्रेणीत पदोन्नती देवून…
