Month: January 2026

पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड प्रकरण : बदली आदेश, गैरहजेरी व चौकशी प्रक्रियेवर कायदेशीर प्रश्न  

परभणी (प्रतिनिधी)- परभणी,हिंगोली,नांदेड,चंद्रपूर येथील बहुचर्चित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर परभणी जिल्हा पोलीस दलात पुन्हा रुजू झाले. मात्र रुजू होण्याचा पहिलाच दिवस त्यांनी कायदा, शिस्त आणि…

जवळ्यात बालकन्यांचा ‘नवा एल्गार’ राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त रॅली;  सेव्ह द गर्ल चा गुंजला नारा

नांदेड- भारतात दरवर्षी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. देशातील मुलींना शिक्षित, सशक्त व सक्षम बनवण्याच्या उद्देशातून दरवर्षी भारतात २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो.…

भक्तीमय वातावरणात श्री गुरुग्रंथ साहिबांचे विधीवत विराजमान

नांदेड, दि. २४ जानेवारी:- असर्जन परिसरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य मंडपात आज श्री गुरुग्रंथ साहिबांचे अत्यंत भक्तीमय व मंगल वातावरणात विधीवत विराजमान झाले.श्री गुरु तेग बहादूर साहिबजी…

पत्रकारिता की प्रचार? शंकराचार्यांना खलनायक बनवण्याचा प्रयत्न

इतिहास पुसला, आता शंकराचार्य पुसण्याची वेळ? मागील बारा वर्षांपासून मुस्लिमांकडून हिंदूंना धोका आहे अशी भीती पद्धतशीरपणे पसरवली गेली. त्यासाठी कार्यक्रम राबवले गेले, घोषणा दिल्या गेल्या, मुघलांचा इतिहास पुसून टाकण्याचे प्रयत्न…

‘बोले सो निहाल… सत श्री अकाल’ च्या जयघोषात नांदेड दुमदुमले!

आज नांदेड़ शहरातून अर्थात तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी येथून निघालेल्या भव्य नगर कीर्तनाचे विहंगम दृश्य. भाविकांची अलोट गर्दी आणि भक्तीमय वातावरण चित्रातून पहा …..

मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान आणि अक्षरोदय साहित्य मंडळाचे पुरस्कार जाहीर

नांदेड – मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षी आठ व्यक्तिंची निवड झाली असून यात कादंबरीकार मोतीराम…

वळणांवर थांबणारे हरतात, वळणांवर घडणारे इतिहास घडवतात- डॉ. मनोज कुमार शर्मा   

नांदेड – जीवन सरळ रेषेत चालत नाही ते वळणावळणांचे असते. वळण आले की थांबायचे नसते, तर वळण घेऊन पुढे जायचे असते. हे केवळ तत्वज्ञान नाही, तर अनुभवातून आलेले वास्तव आहे…

केंद्रीय गृह  मंत्र्यांना खुले निवेदन 

प्रति, माननीय केंद्रीय गृह मंत्री महोदय भारत सरकार गृह मंत्रालय, नई दिल्ली विषय : नांदेड में आयोजित हो रहे श्री गुरु तेग बहादर जी के 350वें शहीदी समागम के अवसर…

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरी

भोकर – भारतीय स्वातंत्र्यलढ्याततील नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रभक्त, निर्भीड विचारांचे आणि सशस्त्र क्रांतीच्या ध्ययाचे प्रतिक म्हूणन अजरामर झाले.” तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा ” ही त्यांची गर्जना…

25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य

25 जानेवारी हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. स्वतंत्र भारताने लोकशाहीची वाट स्वीकारल्यानंतर, निष्पक्ष…

error: Content is protected !!