Category: लेख

किती उपयोगी? किती घातक? ‘मराठीकारण, महाराष्ट्र धर्म आंदोलन ’

दीपक पवार एक अभ्यासू, प्रचंड तळमळ असलेला, लॉजिकल पद्धतीने निडरपणे मुद्दे मांडणारा, ……, असा एक गुणी प्राध्यापक. त्यांना खूप वर्षापासून जवळून ओळखतो. गुढीपाडव्यानिमित्त होणार असलेल्या उपक्रमास माझा व्यक्तिशः पाठिंबा आहे.…

घर आणि विश्व दोन्ही समर्थपणे सांभाळणारी स्त्रीशक्ती

आजचा काळ हा स्त्रीशक्तीच्या नव्या उभारणीचा काळ मानला जातो. समाजातील अनेक रूढी, परंपरा आणि मर्यादा ओलांडत आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे. पूर्वी स्त्रीची भूमिका केवळ घरापुरती…

महिला दिन ;आईने मुलाला समानतेची दीक्षा देण्याचा दिवस;जागतिक महिला दिन ८मार्च 

8 मार्च जागतिक महिला दिन. हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर आत्मपरीक्षणाचा, नव्या संकल्पांचा आणि पुढच्या पिढीसमोर नवा आदर्श ठेवण्याचा दिवस आहे. समाज परिवर्तनाच्या वाटचालीत स्त्री-पुरुष समानतेचा विचार हा…

सूर्यास्तापूर्वी नवा दिवसही उगवेल विद्रोह आणि सौंदर्य

माणूस या शब्दाचा अर्थच धडपड हा आहे. सन्मानाने टिकण्यासाठी, स्वतःला सतत सक्षम वा योग्य करण्यासाठीच ही धडपड असते. या धडपडीचेच नाव विद्रोह हे आहे. या धडपडीचा प्रारंभ हाच माणसाच्या जगण्याचा…

मराठी भाषा दिन : अभिव्यक्तीचा उत्सव

आपली भाषा ही अभिजात मराठी म्हणून मान्य झाली आहे. अमृतातेही पैजा जिंकणारी आपली ही मातृभाषा आणि ही भाषा बोलण्याचा सार्थ अभिमान आपण बाळगत आहोत कोणत्याही भाषेत असणारे शब्द स्वीकारण्याची आणि…

मायबोलीत बोलू या ! चला… मराठीतच बोलू या !

मराठी भाषा हजारो वर्षांच्या इतिहासाने समृद्ध आहे. ही भाषा केवळ संवादाचे साधन नाही, तर आपल्या संस्कृतीचे, ऐतिहासिक परंपरेचे आणि सृजनशीलतेचे जिवंत प्रतीक आहे. ‘माय मराठी’ या संकल्पनेत तिचे शुद्ध, प्रमाण…

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्याना जन्म देणारी क्रांतीकारकांची भूमी काही अपवाद वगळता एवढी नेभळट आणि स्वार्थी कशी बनली?

खोटी नाणी खऱ्या नाण्यांना बाजारातून हद्दपार करतात त्याचे हे ज्वलंत उदाहरण हनमंतवडिये (जिल्हा सांगली) गावात एका पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो. क्रांतिवीरांगणा हौसाबाई पाटील यांच्या नावाने दिला…

मानवता धर्म जोपासणारा बंजारा समाज

भारतीय सामाजिक-आर्थिक इतिहासात बंजारा समाजाचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मध्ययुगीन काळात संपूर्ण भारतभर व्यापार, वाहतूक आणि पुरवठा व्यवस्था सांभाळणारा हा समुदाय केवळ आर्थिकच नव्हे, तर धार्मिक-सांस्कृतिक क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावतो.…

सच्चाई दिखाने वाला चष्मा और वर्तमान हालात

बहुत वर्ष पहले की बात है, जब भारत में नया-नया टेलीविजन आया था और केवल दूरदर्शन ही एकमात्र प्रसारण माध्यम था। उस समय दिखाए जाने वाले सीरियल और कार्यक्रम समाज…

जलतारा पाणीदार नांदेडच्या दिशेने भक्कम पाऊल !

नांदेड जिल्हा पाणीदार होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी एक महत्त्वाकांक्षी आणि दूरदृष्टीपूर्ण पाऊल उचलले असून, जिल्हाभर ‘जलतारा’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील मोठा भाग कोरडवाहू असून अनेक…

error: Content is protected !!