Category: महत्वाच्या बातम्या

रायगडचा राजकीय खेळ — राज्यभर नव्या राजकीय समीकरणांची चाहूल

सध्या बिहार राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वी झालेल्या SIR संदर्भात अनेकदा लोकांनी आवाज उठवला, परंतु त्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही. निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचेही आदेश ऐकले नाहीत आणि…

अतिवृष्टी भागाचा सरसगट सर्वे करा ; विलास धबाले, गफार खान, बंटी लांडगे यांची मागणी

नांदेड– शहरातील अनेक भागात अतिवृष्टीने थैमान घातले होते. प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी यापुर्वी सर्वे करण्यात आला परंतू अनेक लाभार्थी या मदतीपासून वंचित राहिल्यामुळे प्रशासनाने परत सरसगट शहरातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा सर्वे…

हैदरबागमध्ये चोरी, सारखणी येथे ग्राहक सेवा केंद्र फोडले, महादेव मंदिरात चोरी, मुखेड बसस्थानकात दागिणे चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-हैदरबाग येथील एका सर्व्हीस सेंटरचे कम्पाऊंड तोडून 78 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. सारखणी येथे एक ग्राहक सेवा केंद्राचे शेटर अर्धवट उघडून त्यातून 30 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.…

पावडेवाडीत रितेश पावडेचा निघृण खून

नांदेड(प्रतिनिधी)-पावडेवाडी गावात 2 नोव्हेंबरच्या रात्री 1.30 वाजेच्यासुमारस 21 वर्षीय युवक रितेश पावडेवर काही जणांनी हल्ला करून त्याचा खून केला आहे. त्याच्या शरिरावर 12 ते 13 जखमा आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार…

खा.अशोक चव्हाण नांदेड जिल्ह्यातील मतदारांच्या घरात लपलेला साप-सुजात आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घरात लपलेला साप महत्वाचा की, घराबाहेर असलेले कोल्हे-लांडगे महत्वाचे. त्यात आपल्या घरातील साप सुध्दा आता बाहेर गेला आहे. म्हणून आपल्याला त्यांच्यासोबत लढण्यासाठी उत्कृष्ट परिस्थिती तयार झाली आहे असे प्रतिपादन…

मनिषा वाघमारे धाराशिव जिल्ह्यात जि.प.निवडणुक लढविणार

धाराशिव -युवासेना उपसचिव महाराष्ट्र राज्य मनिषा वाघमारे धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरणार असून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या युवासेनेच्या उपसचिव म्हणून मनिषा वाघमारे यांची धाराशिव जिल्ह्यात…

आषाढी एकादशीनिमित्त मानाचा वारकरी नांदेड जिल्ह्याचा

पंढरपूर–उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी ठरलेले पोटा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीनिमित्त…

श्रीकर परदेशींच्या हाती शेतकऱ्यांचे भविष्य – ‘भले’ की ‘भुलभुलैय्या’?

दोन दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या सोबत रेल्वे रोको आंदोलन केले. त्यानंतर सरकारने त्याची दखल घेतली. शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की, सध्याच्या सरकारने आपल्या निवडणूक घोषणा पत्रात केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेची…

व्यक्ती ते सृष्टीची यंत्रणा म्हणजे एकात्म मानव दर्शन- पद्मश्री कर्मवीर दादा इदाते

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात राज्यस्तरीय परिसंवाद उत्साहात संपन्न नांदेड –संयमित उपभोग आणि गौरवपूर्ण जीवन: उपभोग संयमित असावा. तसेच प्रत्येक मानवाला गौरवपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार असावे. ‘शोषण नव्हे, दोहन’ आणि…

तीन शब्दांनी बदललेलं आयुष्य माझ्या पांडे टीचरांच्या आठवणी 18 वर्षांनंतरचा पुनर्मिलन 

जीवनात काही व्यक्ती भेटतात, आणि त्यांच्या भेटीचा अर्थ आपण नंतर समजतो. त्या क्षणी ती फक्त एक ओळख असते, पण काळ जसजसा पुढे जातो, तसं लक्षात येतं, की त्या व्यक्तीने आपलं…

error: Content is protected !!