Category: लेख

सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा असामान्य नेता बंटी लाडंगे..

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन..! राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे हे समाजाला दिशा देण्याचे कार्य करणारे युवा कार्येकर्ते असून ते सामाजिकतेचे भान जपणारे व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकांच्या सुख दुःखात धावून जाणारा हा कार्यकर्ता…

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान : उमरज येथील श्री संत नामदेव महाराज संस्थान

चला उमरजाशी जावु । नामदेव डोळा पाहु ।। होतील गुरुबंधुंच्या भेटी । सरतील संसाराच्या कटकटी ।। नाम घेवु नाम देवु । नाम नामदेवा वाहु ।। हरेल भवाचे बंधन । नामदेवा…

विद्यार्थ्यांनो बिनधास्त परीक्षा द्या !

१० वी,१२ वी तर सुरुवात आहे.. !! सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. काहींच्या परीक्षा मध्यात आल्या आहेत. दोन ते तीन पेपर होऊन गेलेले आहेत. मात्र कुठून तरी निराशा…

डोक्यावर तुळस घेऊन काळा काळा विठ्ठलाचा सांगत हुकूमशाही कडे वाटचाल – सुरेश खोपडे

डोईवर विद्वत्तेची तुळस घेऊन ‘काळा सावळा विठ्ठलाचा’ महिमा सांगत हुकूमशाही कडे झुकलेल्यां सत्ताधाऱ्यांना समतेचा संदेश सांगत चालणारी ‘तारा भवाळकर’ नावाची मराठी महिला काल ऐकायला मिळाली. आणि त्याच परंपरेच्या मंदिराचा कळस…

बोलीभाषांनी समृद्ध झालेली मायमराठी

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती एक संस्कृती आहे.तिच्या मातीत असंख्य उपभाषांचे,बोलींचे रोप बहरलेले आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बोलीभाषांचे वैविध्य आढळते. जशी गंगा अनेक उपनद्यांना सामावून घेत समुद्राला…

अभिवादन रयतेच्या जाणत्या राजाला…

आज आपल्या लाडक्या महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. महाराज एक पराक्रमी योद्धा होतेच, पण त्याचबरोबर ते अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्व आणि जाणते राजे होते. कल्याणच्या मोहिमेवर आबाजी सोनदेव यांना पाठवण्यात…

साहित्य संमेलनाने जगविली मराठी भाषा संस्कृती

मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर काही लेखनकृतींनी वा ताम्रपट, शिलालेख यांनी मराठी भाषा दस्तऐवजीकरण करण्यास हातभार लावला आहे. या लिपीबद्ध संसाधनांमुळे भाषेच्या इतिहासाचा नेमका…

मराठी स्वराज्य व्हावे ही मावळ्यांची इच्छा!

छत्रपती शिवाजी महाराज! असे उच्चारताच ‘जय’ हे जयघोषी जयजयकार आपल्या अंतःकरणातून आपसूकच निघतो. मराठी मुलखानंच हे अंतःकरण घडवलं आहे. हे इथल्या महाराष्ट्राचे आणि मराठी माणसांचे वैभव आहे. ‘हर हर महादेव’…

बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा

भाषा ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी होय. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे.भाषेशिवाय मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती यांची कल्पनाही करणे अशक्य. मानवी जीवनातील आणि अर्थातच मानवी संस्कृतीतील संचित भाषेच्या…

आठवणीतले अ.भा. मराठी साहित्य संमेलन नांदेड -१९८५

नांदेड येथे १९८५ साली ५९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले.या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विख्यात कथालेखक शंकर पाटील हे होते.नांदेड येथील स्टेडियम परिसरात तीन दिवस हे साहित्य संमेलन…

error: Content is protected !!