Category: लेख

वास्तुशांती पूजा वास्तु शांत करते की,तिन्ही लोक व्यापणारे बामणाचे पोट शांत करते?

कुडाच्या शाळेत दोन खोल्यांचे एक गेस्ट हाऊस बांधले. नातेवाईक, मित्र यांना मोठी उत्सुकता लागलेली होती की खोपडे साहेब आता वास्तुशांती कधी घालतील? उठ सूट बामणी काव्याविरुद्ध लिहिणाऱ्या त्यांना आता ब्राह्मणाकडे…

शोध पत्रकारितेने उघड केले किरण बेदीचे रहस्य

भारतामध्ये इंदिरा गांधी यांच्यानंतर गावापर्यंत नाव पोहोचलेली व्यक्ती म्हणजे किरण बेदी. त्या भारताच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होत्या. कठोर प्रशासनासाठी प्रसिद्ध असलेल्या किरण बेदी यांनी कायद्याचे पालन न करणाऱ्यांवर कठोर…

घाबरु नका ! आपण योग्य उपचार आणि काळजी घेतल्याने निश्चितच क्षयरोग संपवू शकतो

क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम टयुबरक्युलोसीस या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. याचा प्रसार श्वसनाद्वारे होतो. जगातील एकूण क्षयरुग्णांपैकी 25 टक्के क्षयरुग्ण हे भारतात आढळून येतात. भारतातील क्षयरुग्णांपैकी 10 टक्के रुग्ण महाराष्ट्रात…

“न्यायव्यवस्थेवरील संशय आणि कोलेजियम प्रणालीचा वाद: पारदर्शक चौकशी आवश्यक!”

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या 15 कोटी रुपये अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेने दिली आहे. ही बातमी खरी असल्यास, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरोधात…

हाडामासाची माती झालेल्या औरंगजेबच्या कबरीची भीती साडेतीनशे वर्षानंतर कुणाला वाटू लागली?

हाडामासाची माती झालेल्या औरंगजेबाच्या कबरीची भीती आज साडेतीनशे वर्षानंतर कुणाला वाटू लागली? राजापूरच्या मशिदीत भोळी भाबडी माणसं घुसविणारा कोण? आणि घुसविणाऱ्याचा बाप कोण? आणि या बापांना काय हवय? जातीय दंगलीचा…

न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि 50 कोटी रुपयांची गूढ रक्कम: न्यायव्यवस्थेवरील गंभीर प्रश्न

उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागल्यानंतर 50 कोटी रुपये रोख सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर आणखी एक मोठा खुलासा झाला. त्यांचे नाव 98 कोटी रुपयांच्या कर्ज…

न्यायमुर्तीच्या घरात सापडलेली 50 कोटी रुपयांची रोख रक्कम बातमी आहे की, नाही?

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात 50 कोटी रुपये रोख रक्कम सापडली. 7 दिवसानंतर पत्रकारांनी ही बातमी क्रॅक केली. यानंतर काही पत्रकारांनी याचे विश्लेषण सुध्दा केले. या विश्लेषणात…

प्रज्ञावान विचारवंत : प्रा. मा. म. देशमुख

भारताच्या इतिहासाला पडलेले सोनेरी स्वप्न म्हणजे सत्यशोधक इतिहासकार प्रा. मा. म. देशमुख हे होय ! बहुजन समाजातील महात्मा जोतिराव फुले यांचा सत्यशोधक वारसा जोपासत संशोधक प्रवृत्तीचे खरे इतिहासतज्ञ, प्रज्ञावान लेखक,…

आयुष्यमान भारत: एक स्वप्न किंवा भयावह धोक्याचे जाळे?

भारतामध्ये सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान भारत योजनेचे नामकरण पुढे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असे करण्यात आले. या योजनेच्या दुरुपयोगाबद्दल एक अत्यंत गभीर आणि चिंताजनक प्रसंग गुजरात येथील राज्यसभेचे सदस्य व…

महाराष्ट्रात येणारा नवीन कायदा संविधानाच्या मौलिक अधिकारांचे हनन करणारा..

देशात विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी संविधान बदलाचा मुद्दा उचलल्यानंतर संविधान बदलणार नाही असे ठासून सांगणारे केंद्र सरकार हळूहळू संविधान बदलाकडेच वाटचाल करत आहे. थेट संविधानात बदल न करता नवनवीन…

error: Content is protected !!