Category: लेख

तुरुंगातला पत्रकार: ‘नरकातला स्वर्ग’मधून उठलेला हुंकार

न्यायाच्या नावाखाली नरकयात्रा: संजय राऊत यांचा तुरुंगातील प्रहार पुस्तक परीक्षण: ‘नरकातला स्वर्ग’ – एका पत्रकाराचं तुरुंगातील मनोगत लेखक: संजय राऊत प्रकाशक: न्यू एरा पब्लिकेशन हाऊस, पुणे किंमत: ₹३५० पुस्तक परीक्षण:…

वास्तववादी साहित्यिक डॉ. अण्णा भाऊ साठे.

डॉ. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा जन्म एका उपेक्षित कुटुंबात गावकुसाबाहेरील ज्या जातीवर येथील समाज व्यवस्थेने अनेक बंधने लादून आपण माणसे आहोत. आम्हालाही जीवन जगण्याचा अधिकार आहे याची जाणीवही होवू…

सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी सुमंत भागेची नियुक्ती SC -ST समाजासाठी अन्याय कारक

सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी सुमंत भागे यांची नियुक्ती झाल्या नंतर SC -ST साठी असणाऱ्या सुविधा हळू हळू कमी करत आता बंद केल्या आहेत. त्यामुळे एस सी – एस टी जमातीचे…

“कर्दनकाळ” शहाजी उमापांचा दुसऱ्या वर्षात प्रवेश;मागील ३६५ दिवसांचा प्रामाणिक लेखाजोखा!

महाराष्ट्र पोलीस दलातील खर्‍या अर्थाने कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे शहाजी उमाप यांच्या कार्यकाळातील दुसऱ्या वर्षाचा पहिला दिवस उद्या सुरू होतो आहे. महाराष्ट्रात नव्याने आलेला प्रत्येक आयपीएस अधिकारीदेखील उमाप यांचं नाव…

नांदेड  शांततेचं वेदनामय शहर ; प्रश्नही आहेत, अस्वस्थताही आहे… पण उत्तरं कुठं आहेत?

नांदेड – ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेलं एक शहर. तख्त सचखंड श्री हुजूर साहिब सारखा जागतिक कीर्तीचा गुरूद्वारा, गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेलं हे शहर, आज मात्र वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत…

१२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर

महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गड-किल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा…

नांदेड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आजी- माजी आमदार, खासदार व सर्व नेत्यांना;शिख समाजाच्यावतीने कळकळीचे निवेदन

नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण शिख समाजाच्यावतीने आपण सर्व पक्षीय आजी-माजी आमदार, खासदार व प्रतिष्ठित नेतेमंडळी यांना नम्र आणि कळकळीची विनंती करतो, की 2015 पासून महाराष्ट्र गुरुद्वारा बोर्डच्या कलम 11 मध्ये संशोधन…

१० जुलै -राष्ट्रीय मंत्स्य शेतकरी दिवस

*धरतीआबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान* *मच्छिमारांसाठी विविध प्रकल्पांवर अर्थसहाय्य* आज राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस. सन १९५७ मध्ये भारतीय प्रमुख कार्पच्या प्रेरक प्रजननास दि.१० जुलै १९५७ रोजी डॉ.हिरालाल चौधरी आणि डॉ.अलीकुन्ही…

कधी कधी या युगात देव पण मरण पावतो…

या आधुनिक युगात, जेथे विज्ञान, तंत्रज्ञान, प्रसिद्धी आणि शक्तीला देवत्व समजले जाते, तिथे खरे देवत्व हरवून जाते. एक काळ असा होता की लोक देव म्हणून मानवाच्या रूपातील सत्पुरुषांना मानायचे. पण…

वर्दीतले आयुष्य संपलं… पण समाजासाठी झगडणं अजून बाकी आहे!

पोलीस उपनिरीक्षक गोविंदराव सारजाबाई संभाजीराव मुंडे यांच्या गौरवशाली सेवानिवृत्तीप्रसंगी शुभेच्छा… “कर्तृत्व हाच खरा ओळखीचा शेरा!” – गोविंदराव मुंडेंचा जीवनप्रवास ३७ वर्षे, ११ महिने आणि ११ दिवस…. हा केवळ एका सेवाकालाचा…

error: Content is protected !!