Category: लेख

’ आम्ही भारतीय हतबल, कोडगे का?

सेलिगमनचा डॉग या प्रयोगात उत्तर!’ मतांची चोरी झाली. सगळ्यांना पटली. तरीही देश हतबल. जन सुरक्षा कायदा आणला. त्याचा उपयोग वारकऱ्यांना नक्षलवादी ठरवण्यासाठी केला. महाराष्ट्र हतबल. मुसोलिनी ,हिटलर यांच्या तत्त्वज्ञानावर उभ्या…

‘राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील पक्ष आजचे आणि कालचे ’

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे नाशिक अधिवेशनातील भाषण ऐकले. नाशिक अधिवेशनात त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडले. शेतकरी आत्महत्या, गावागावातील जाती जमाती मधील तणाव, पक्षवाढ , इत्यादी. पण ते कसे साध्य…

पशुपालनास कृषी समकक्ष दर्जा – ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला कृषी समकक्ष दर्जा देण्याची अनेक पशुपालकांबरोबरच राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आग्रही मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ…

’डोळे मिटून चोरून दूध पिणाऱ्या बोक्यांनो सावधान! मूळ निवासी बहुजन जागा होतोय!!’

* देश नेपाळ. मालक जमातीची पोर आणि गुलामांची पोर. एकाच पोट भरलेलं आणि जगणं एकदम ऐशारामी. तर दुसऱ्याच पोट खपाटीला गेलेलं आणि जगन हलाखीच. हा खरे तर जगातील सगळ्या संस्कृतीमधील…

आचार्य विनोबा भावे: एक जीवन, अनेक क्रांती!

काही माणसे जन्माने मोठी होतात, तर काही त्यांच्या कर्माने. आचार्य विनोबा भावे हे असेच एक व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी आपले जीवन मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केले. महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन, त्यांनी…

सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

सह्याद्रीच्या उंचसखल डोंगररांगांमध्ये, दाट जंगलांच्या कुशीत आणि नागमोडी घाटांच्या वळणावर अभिमानाने उभा असलेला प्रतापगड हा मराठा इतिहासातील एक सोनेरी पान आहे. या गडाचे सामरिक महत्त्व केवळ त्याच्या उंचसखल भौगोलिक रचनेत…

गणेशोत्सव : टिळकांच्या प्रेरणेपासून ‘राज्य महोत्सव’पर्यंतचा प्रवास

भारतीय संस्कृतीतील सर्वाधिक लोकप्रिय उत्सवांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा उत्सव जल्लोषात, भक्तिभावात आणि सामूहिकतेच्या भावनेत साजरा होतो. हा सण सर्व समाजात आणि घराघरात लोकप्रिय आहे. या उत्सवाचा…

हो..! मी… भगवाधारी… मुसलमान…

एक आत्मपर, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक चिंतन # विरोधाभास की वैचारिक समन्वय ? “मी भगवाधारी मुसलमान आहे!” हे वाक्य उच्चारल्यावर अनेकांची भुवया उंचावतात. कधी हसणं येतं, कधी अविश्वास, कधी संतापही. पण…

पोळा – कृतज्ञतेचा आगळावेगळा उत्सव

भारतीय संस्कृतीत प्रत्येक धर्माने, प्रत्येक परंपरेने एक गोष्ट नेहमी शिकवली आहे “ज्यांनी आपल्यासाठी काही केले, त्यांचे आभार मानणे हे आपले कर्तव्य आहे.” आपण देवाचे आभार मानतो, प्रार्थना करतो. पण खऱ्या…

न्यायाच्या कोल्हापूर पर्वाला 17 ऑगस्टपासून सुरुवात

कोल्हापूरच्या न्यायिक इतिहासात 17 ऑगस्ट 2025 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचचे उद्घाटन होत असून, सहा जिल्ह्यांसाठी न्यायदानाची एक नवी सोय…

error: Content is protected !!