Category: लेख

शीख बांधवांची अखंड लंगर सेवा…

निस्वार्थ सेवा आणि एकाच देवाची उपासना सामाजिक सेवेत समुदायाचा सहभाग या सुत्रांनी समाज उभारणी करून श्री गुरू नानक देव यांनी शीख धर्माची स्थापना केली. धर्म पुढे नेताना मुगल सम्राट औरंगजेब…

वाट बघणारं दार….

आपल्या देशात गतीमान पध्दतीने रस्तेविकास सुरू आहे सोबतच याचा हातभार देशाच्या विकास गतीला उभारी देण्यात होत आहे. ही नाण्याची एक बाजू असली तरी या गतिमानतेसोबतच देशात अपघात आणि त्यात होणारे…

धर्म, मानवता व स्वातंत्र्याचे प्रतीक श्री गुरु तेगबहादुर साहिब जी !

शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेगबहादुर साहिब जी हे धर्म, मानवी मूल्ये व धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महान गुरु होते. शीख इतिहासातच नव्हे तर संपूर्ण भारतीय…

वृत्तपत्रांचा प्रवास…आजपर्यंतचा !

बदलत्या काळासोबत ज्याला बदलणे जमले त्यालाचा यश प्राप्त करणे सोपे असते. याचा व्यक्तीप्रमाणे माध्यम क्षेत्राचा विस्तार आणि आजची स्थिती याचं एक चिंतन आणि येणाऱ्या काळातील बदलाचा वेध आणि याचं निमित्त…

“दर्पण दिन : सत्कार व्यक्तीचा नव्हे, लेखणीच्या प्रामाणिकपणाचा — पत्रकारितेने आज आरसा स्वतःलाच दाखवण्याची वेळ”  

कंथक सूर्यतळ ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी, सन १८३२ मध्ये पहिले मराठी वर्तमानपत्र ‘दर्पण’ प्रकाशित झाले. या ऐतिहासिक कार्यामागे होते बाळशास्त्री जांभेकर…

सावित्रीबाई फुले : स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक

भारतीय समाजाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी आहे. स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतावादी मूल्ये यासाठी आयुष्य वेचणाऱ्या सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या, तर त्या…

रेल्वे भाडे वाढले, पण टीव्हीवर पाकिस्तानच धावतोय!  

भारतीय लोकशाहीत एक गोष्ट कायम आहे—सत्ता बदलते, सरकार बदलते, पण भाडे वाढवण्याचा अधिकार कायम जनतेवरच राहतो. 26 डिसेंबरपासून भारतीय रेल्वेने प्रवाशांवर भाडेवाढ लादली. सरकार सांगते, यामुळे तब्बल 600 कोटी रुपयांचा…

मनामनावर शब्दसुरांचे,मनोहारी चांदणे शिंपडणारा… !! ‘ शब्दनाद ‘

साहित्य लेखन प्रांतात ‘ काव्य ‘तथा ‘कविता ‘ हा लयबद्ध गेय असा रचनाप्रकार उदयास आला आहे. त्यातुनच गीतांची निर्मिती होते. कवितेचे मूळ रूप गीतामधून साकार झालेले आहे. मुळात कविता ही…

मूलगामी परिवर्तन घडवून आणणारा महामानव;राष्ट्रसंत गाडगे बाबा

राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचा जन्म २३ जानेवारी १८७६ रोजी झाला. त्यांचे खरे नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. केवळ डेबूजी झिंगराजी जानोरकर हे नाव वाचले, तर व्यक्तिपरिचय होणे कठीण आहे,…

माळेगाव यात्रा : ग्रामीण संस्कृतीची प्रयोगशाळा !

मराठवाडा संतांची, वीरांची भूमी आहे. याच भूमीतील नांदेड जिल्ह्यात माळेगाव आहे. लोहा तालुक्यातील या गावात मोठी यात्रा भरते. ही यात्रा मार्गशीर्ष अमावास्येला सुरू होते. दक्षिण भारतात ही यात्रा अत्यंत प्रसिद्ध…

error: Content is protected !!