राष्ट्रपती भवनाचं ‘ॲट होम डिनर’ – सत्य, खोटं आणि प्रश्नचिन्हं ?

भारताचे राष्ट्रपती भवन सुद्धा सध्या वारंवार खोटे बोलत असल्याचे दिसून येत आहे. या खोटेपणाची गंभीरता…

पामेरियन मीडिया” दरबारी, पण सोशल मीडिया धारदार – पत्रकारांचा लढा जिवंत!

काल मीडिया क्षेत्र अत्यंत अस्वस्थ होते. प्रसिद्ध पत्रकार अशोक वानखेडे यांनी “पामेरियन मीडिया” असा उल्लेख…

संविधान धोक्यात, युवकांनो जागे व्हा! – राहुल गांधींची सत्ताधाऱ्यांवर घणाघात

राहुल गांधींची पत्रकार परिषद – मतदार नावे वगळण्याचा गंभीर आरोप, निवडणूक आयोगावर ठपका   काही…

“आई-पुत्रांपासून मुस्लिम समाजापर्यंत: राजकारणात खोटेपणाचा स्फोट!”

आजच्या परिस्थितीत राजकारण किती खालच्या स्तरावर गेले आहे याचे जिवंत उदाहरण आपल्यासमोर आले आहे. सत्तेच्या…

जागतिक दबावामुळेच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना झाला

संपुर्ण भारत देशात पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामना खेळायचा नाही ही भावना फक्त मोठ्याच व्यक्तींची होती…

वफ्फ कायद्यात शासनाला मुख्य न्यायमुर्ती भूषण गवई यांनी दिला झटका

वफ्फ कायदा सुधारणा कायद्यात सर्वोच्च न्यायालयाने पुर्ण प्रतिबंध तर लावला नाही. पण शासनाच्या बऱ्याच इच्छा…

ए.आय.ग्रोंकने भारतीय जनता पार्टीला उघड पाडले

ज्याप्रमाणे पवनपुत्र हनुमान यांनी लंकेत आग लावली होती. त्याप्रमाणे आजच्या ए.आयच्या काळात ग्रोक या ए.आय.ने…

17 सप्टेंबर रोजी देशाचे राजकारण पुर्णपणे बदलून नव्या दिशेने प्रवास सुरू करणार काय?

उद्या 17 सप्टेंबर आहे. हा दिवस भारताच्या राजकारणातील परिस्थितीला एक वेगळे वळण देणारा ठरू शकतो…

लखनऊ विमानतळावर विमानाची दुर्घटना होणार होती पण वाचली त्यात खा.डिम्पल यादवसह 151 प्रवाासी होते

लखनऊ-काही महिन्यापुर्वी अहमदाबाद विमानतळावर घडलेल्या दुर्घटनेप्रमाणेच आज लखनऊ विमानतळावर घडणार होती. मात्र सुदैवाने पायलटने अबेंडंट…

निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यालयाला दिलेल्या आव्हानानंतर भारतीय नजनतेचे आशा आता मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर

भारताच्या निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेदरम्यान दिलेले शपथपत्र भयानक आहे. या शपथपत्रातून भारतीय संविधानाला…

error: Content is protected !!