Author: Kanthak Suryatal

अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिर दानपात्रातून करोडोंची चोरी पण अद्याप गुन्हा दाखल नाही 

अयोध्येतील राम मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते कोट्यवधी भारतीयांच्या आणि जगातील हिंदूंच्या आस्थेचे प्रतीक आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या मंदिराच्या व्यवस्थापनात आणि बांधकामात सुरू असलेल्या कथित…

नांदेड परिक्षेत्रात अवैध गुटखा व्यवसायाविरोधात व्यापक तपासणी, 622 पानटपऱ्यांची झाडाझडती

नांदेड परिक्षेत्रातील गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहिम नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिनांक 1 ते 30 जून, 2026 दरम्यान, नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थ विरोधी…

९९% न्यायव्यवस्था ही भीतीच्या सावटाखाली असतांना न्यायमूर्ती विनोद दिवाकर  यांच्या निर्णयाला सलाम   

न्यायमूर्ती विनोद दिवाकर: न्यायव्यवस्थेतील धैर्याचे प्रतीक आणि डबल इंजिन सरकारचा आरसा आजच्या काळात, जेव्हा देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि सर्वोच्च पदांवर बसलेल्या व्यक्तींवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, तेव्हा अलाहाबाद उच्च…

विजेच्या खांबाला चिटकल्याने  ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात संतापाची लाट

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १२ मधील हमीदिया कॉलनी परिसरात वीज खांबात उतरलेल्या करंटमुळे एका ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या…

मृग बरसला वेळेवर ….

मृग नक्षत्रातील पहिल्या दमदार पावसाने नागरिकांना दिलासा नांदेड (प्रतिनिधी)- 7 जून रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास मृग नक्षत्रातील पहिल्या पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांना मोठा दिलासा दिला. गेल्या दोन…

भारतातील रोख रकमेचा तुटवडा: सुकलेले एटीएम आणि आर्थिक संकटाचे सावट

आजच्या काळात सर्वसामान्यांचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. महागाईचा तडाखा इतका तीव्र आहे की, एकामागून एक धक्के लोकांना सहन करावे लागत आहेत. अलीकडेच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत ९ रुपयांची…

जनगणनेतील आकडेवारीचा खेळ: मोदी सरकारच्या दाव्यांची पोलखोल?

कोणत्याही देशाची जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसते, तर ती त्या देशाच्या सामाजिक आणि आर्थिक आरोग्याचा एक महत्त्वाचा दस्तऐवज असते . शिक्षण, आरोग्य, संपत्ती आणि संसाधनांचे वाटप कशा प्रकारे झाले…

२०१४ मध्ये अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे मनमोहन सिंग सरकार पडले आणि मोदी सत्तेत आले, तशीच स्थिती या जेंजी आंदोलनामुळे निर्माण होऊ शकते

जेंजी (Gen Z) चा असंतोष: मोदींच्या सत्तेसमोरील वाढता धोका जेंजी म्हणजे काय आणि सरकारमध्ये भीती का? आजच्या काळात जेंजी (Gen Z) म्हणजेच १५-१६ वर्षांपासून ते २८-२९ वर्षांपर्यंतच्या तरुणाईने केंद्र सरकारची…

कॉकरोच जनता पार्टी आणि भीतीचे राजकारण: लोकशाहीतील संघर्षाचा नवा अध्याय

जंतरमंतरवर अलीकडेच झालेली कॉकरोच जनता पार्टीची (CJP) पहिली निदर्शने ही केवळ एका राजकीय पक्षाची सुरुवात नव्हती, तर ती गेल्या दशकात भारतीय लोकशाहीत निर्माण झालेल्या भीती आणि दमनशाहीच्या वातावरणाविरुद्ध तरुणांनी पुकारलेले…

१२ लाखांची मागणी करून ६.४० लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर/जालना (प्रतिनिधी) – अवैध वाळू उपसा प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तब्बल १२ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेले अंबडचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ६…

error: Content is protected !!