नांदेड(प्रतिनिधी)-उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 4 जुलै रोजी परभणी पोलीसांना सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात आठ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच या प्रकरणाची सुनावणी आज 30 जुलै रोजी होणार होती. परंतू परभणी पोलीसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा तर दाखल केलाच नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात अपील केले. परंतू सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल बरोबर असल्याचे … Continue reading सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात परभणी पोलीसांचे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले; आता गुन्हा दाखल करावाच लागेल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed